एक्स्प्लोर

Chanakya Niti : लग्नाआधी 'या' 5 गोष्टींनी तुमच्या जोडीदाराला पारखून घ्या, अन्यथा लग्नानंतर पश्चातापाची वेळ येणार नाही

Chanakya Niti : आयुष्यभराचा जोडीदार निवडताना आचार्य चाणक्यांनी काही महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष देण्यास सांगितले आहे, जेणेकरून लग्नानंतर तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही. 

Chanakya Niti : आचार्य चाणक्यांनी (Chanakya) आयुष्याचा जोडीदार निवडण्यापूर्वी काही गोष्टींबाबत चाचणी घेण्याचे सांगितले आहे. लग्नापूर्वी जोडीदाराबद्दल या गोष्टी जाणून घेतल्यास वैवाहिक जीवन (Married Life) सुखी होते. असं चाणक्यनितीत (Chanakya Niti) म्हटलं आहे. जाणून घ्या कोणत्या गोष्टी आहेत त्या?


आचार्य चाणक्यांची धोरणे
यशस्वी जीवनासाठी आचार्य चाणक्यांनी प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टींचा विचार केला आहे. ज्याच्यामुळे यश सहज शक्य आहे. आचार्य चाणक्यांची धोरणे नीट पाळली तर माणूस हरलेली पैजही जिंकू शकतो.


वरयेत् कुलजां प्राज्ञो विरूपामपि कन्यकाम्। रूपशीलां न नीचस्य विवाह: सदृशे कुले।। - या श्लोकात चाणक्यांनी जोडीदाराची धर्म, संयम, संस्कार, समाधान, क्रोध आणि गोड वाणी या गुणांवर परीक्षा घेण्यास सांगितले आहे. जेणेकरून लग्नानंतर तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही. 


धर्म
लग्नापूर्वी तुमच्या जोडीदाराविषयी ही गोष्ट जाणून घेणे आवश्यक आहे की, तो किंवा ती धर्माला, कर्माला महत्त्व देतो की नाही? कारण धार्मिक व्यक्ती कधीही आपली मर्यादा विसरत नाही आणि कुटुंबासाठी एकनिष्ठ राहते.


संयम
चाणक्य म्हणतात की, ज्या व्यक्तीमध्ये संयमाची भावना असते, तो कुटुंबाला प्रत्येक कठीण प्रसंगातून वाचवतो. संकटाच्या वेळी खंबीरपणे कुटुंबाची ढाल बनते. लग्नापूर्वी जोडीदाराच्या संयमाची नक्कीच परीक्षा घ्या.


राग
लग्नाआधी जोडीदाराच्या रागाची परीक्षा घ्यावी. रागामुळे नात्यात दुरावा येतो. रागावलेला माणूस योग्य आणि चुकीचा फरक विसरतो. रागावलेला माणूस आयुष्याच्या जोडीदारावर शब्दांचे बाण सोडतो, तो बरोबर असला तरीही. ज्यामुळे जोडीदाराच्या मनाला दुखापत होऊ शकते.


गोड बोलणे
अति बोलण्याने माणसाचे नाते बिघडू शकते. पती-पत्नीच्या गोड बोलण्यानेच वैवाहिक जीवनात आनंद टिकून राहतो. जोडीदाराच्या कठोर बोलण्याने वैवाहिक जीवनात अंतर वाढते.


संस्कार
जोडीदार निवडताना बाह्य सौंदर्याऐवजी त्याच्या गुणांचा विचार करा, कारण सुसंस्कृत व्यक्ती लग्नानंतर पती किंवा पत्नीच्या खांद्याला खांदा लावून उभी असते. सुसंस्कृत असल्याने अनेक पिढ्यांचा उद्धार होतो.

 

वैवाहिक जीवनात आनंद मिळवायचा असेल तर... 

प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात आनंद मिळवायचा असेल तर मानसिक शांती आणि आदराची भावना खूप महत्त्वाची आहे. चाणक्य नीतीमध्ये असे सांगण्यात आले आहे की, लव्ह लाईफ आणि वैवाहिक जीवनात एक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. ती एक गोष्ट या नात्यांमध्ये आली तर आनंदी नातीही धुळीला मिळतात. जर वेळीच हे दोष दूर केले नाहीत तर व्यक्तीचे नाते तुटण्याची शक्यता असते.

 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

इतर बातम्या

Power Of Silence : व्यर्थ बोलणे हेच माणसाच्या सर्व दु:खाचे कारण! गप्प राहण्याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महत्त्वाच्या बातम्या

Hindu Dharam : कलयुगाच्या शेवटी काय होणार? गीतेच्या तत्त्वज्ञानानुसार भविष्यवाणीतील धक्कादायक संकेत वाचा एका क्लिकवर...
कलयुगाच्या शेवटी काय होणार? गीतेच्या तत्त्वज्ञानानुसार भविष्यवाणीतील धक्कादायक संकेत वाचा एका क्लिकवर...
Shadashtak Yog 2026 : 17 ऑगस्टपर्यंत 'या' 4 राशींना धोका; षडाष्टक योगामुळे अडचणी होणार दुप्पट, पावलोपावली सावध राहण्याचा इशारा
17 ऑगस्टपर्यंत 'या' 4 राशींना धोका; षडाष्टक योगामुळे अडचणी होणार दुप्पट, पावलोपावली सावध राहण्याचा इशारा
Horoscope Today 18 July 2026 : आज शनिवारच्या दिवशी 'या' 7 राशींवर असणार शनिची करडी नजर, कर्माचं फळ कोणाला मिळणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारच्या दिवशी 'या' 7 राशींवर असणार शनिची करडी नजर, कर्माचं फळ कोणाला मिळणार? वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 18 July 2026: आजचा शनिवार 6 राशींचं नशीब पालटणारा! मागोमाग शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
आजचा शनिवार 6 राशींचं नशीब पालटणारा! मागोमाग शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...

व्हिडीओ

Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Local News: लोकलमधून प्लॅटफॉर्मच्या विरूध्द दिशेला गेला; लोखंडी रॉडवर पाय ठेवला, भरधाव वेगात रेल्वे आली अन्...शॉर्टकटच्या नादात तरुणानं नको तेच केलं; अंगावर काटा आणणारा VIDEO समोर
लोकलमधून प्लॅटफॉर्मच्या विरूध्द दिशेला गेला; लोखंडी रॉडवर पाय ठेवला, भरधाव वेगात रेल्वे आली अन्...शॉर्टकटच्या नादात तरुणानं नको तेच केलं; अंगावर काटा आणणारा VIDEO समोर
देशाच्या इतिहासात मोदींसारखा हुकुमशहा घाणेरडा पंतप्रधान कधीच झाला नाही, आज घरातून बाहेर पडला नाही, तर या देशाचं काहीच होणार नाही; अभिजित दीपकेंचा सडकून प्रहार, सोनम वांगचुकना फरफटत नेताच अश्रु अनावर
देशाच्या इतिहासात मोदींसारखा हुकुमशहा घाणेरडा पंतप्रधान कधीच झाला नाही, आज घरातून बाहेर पडला नाही, तर या देशाचं काहीच होणार नाही; अभिजित दीपकेंचा सडकून प्रहार, सोनम वांगचुकना फरफटत नेताच अश्रु अनावर
Sonam Wangchuk Wife : दिल्ली पोलिसांनी बळजबरीने सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं; आता पत्नीने मौन सोडलं, म्हणाल्या, 'माझ्या संमतीशिवाय....
दिल्ली पोलिसांनी बळजबरीने सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं; आता पत्नीने मौन सोडलं, म्हणाल्या, 'माझ्या संमतीशिवाय....
देशात संतापाचा उद्रेक, मागण्यांवर चर्चा नाही, बळाच्या जोरावर जंतर मंतरवरून आंदोलन मोडीत काढलं; सोनम वांगचूकना सकाळीच उचलल्यानंतर विरोध करणाऱ्या आंदोलकांना सुद्धा हाकललं
देशात संतापाचा उद्रेक, मागण्यांवर चर्चा नाही, बळाच्या जोरावर जंतर मंतरवरून आंदोलन मोडीत काढलं; सोनम वांगचूकना सकाळीच उचलल्यानंतर विरोध करणाऱ्या आंदोलकांना सुद्धा हाकललं
BCCI On Rohit Sharma Retirement: रोहित शर्मा 2027 च्या वर्ल्डकपआधीच वनडेमधून निवृत्ती घेणार? काय खरं, काय खोटं? BCCI नं स्पष्टच सांगितलं...
रोहित शर्मा 2027 च्या वर्ल्डकपआधीच वनडेमधून निवृत्ती घेणार? काय खरं, काय खोटं? BCCI नं स्पष्टच सांगितलं...
Sonam Wangchuk Hunger Strike: दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरून का हटवले? अखेर समोर आलं मोठं कारण
दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरून का हटवले? अखेर समोर आलं मोठं कारण
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे, राम रक्षा कवच त्यांच्या कामाचं नाही, श्राप...'
उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे, राम रक्षा कवच त्यांच्या कामाचं नाही, श्राप...'
Nashik Crime News: नाशकात PG मध्ये राहणाऱ्या तरुणीला भररस्त्यात संपवलं; कायद्याच्या बालेकिल्ल्यात धक्कादायक घटना!
नाशकात PG मध्ये राहणाऱ्या तरुणीला भररस्त्यात संपवलं; कायद्याच्या बालेकिल्ल्यात धक्कादायक घटना!
Embed widget