एक्स्प्लोर

Chanakya Niti :लग्नासाठी जोडीदार शोधताय? चाणक्य म्हणतात, मुलीमध्ये हे गुण असेल तर लगेच लग्न करा वेळ घालवू नका!

Chanakya Niti For Wife:   विवाह हा जीवनाचा एक भाग आहे, ज्याचा आनंद स्त्री-पुरुषासह त्यांच्या कुटुंबाला देखील होतो. बहुतेक लोक लग्नाबद्दल संभ्रमात असतात. पण आचार्य चाणक्यांनी काही गोष्टी सांगितल्या त्या जर तुम्ही लग्न करणाऱ्या व्यक्तीमध्ये असतील तर लगेच होकार कळवा. 

Chanakya Niti For Wife:  चाणक्य नीतिचा (Chanakya Niti)  वापर आजही अनेकजण करतात. वैयक्तिक आयुष्यात यश मिळवण्यासाठी या चाणक्य नीतिला अवलंब अनेकजण करतात. विवाह हा जीवनाचा एक भाग आहे, ज्याचा आनंद स्त्री-पुरुषासह त्यांच्या कुटुंबाला देखील होतो. बहुतेक लोक लग्नाबद्दल संभ्रमात असतात की, त्यांचा जोडीदार कसा असेल, त्याच्या सवयी काय असतील, कुटुंबातील सदस्यांची निवड कशी असेल आणि त्याच वेळी अशा बर्‍याच गोष्टी आहेत.चाणक्य नीतीमध्ये देखील सांगितले आहे की, योग्य व्यक्तीसोबत विवाह करावा. निवड चुकली तर आपले जीवन दु:ख आणि अडचणींनी भरुन जाते. परंतु कसे ओळखावे आपण ज्या मुलीशी विवाह करणर आहोत तीचा स्वभाव कसा, ती आपल्या घरात अॅडजस्ट होईल का हे आपण जाणून घेऊ शकत नाही. पण आचार्य चाणक्यांनी काही गोष्टी सांगितल्या त्या जर तुम्ही लग्न करणाऱ्या व्यक्तीमध्ये असतील तर लगेच होकार कळवा. 

जोडीदारामध्ये कोणते गुण असावे? 

  • एखादी मुलगी नोकरी आणि व्यवसाय करत नसेल पण तिला समाजाची घरादाराची जाण असेल तर लगेच विवाह करावा. कारण अशा मुली जागृक असतात आणि आपल्या घरादाराचा मानसन्मान वाढवतात
  • जी मुलगी लहान -मोठ्यांचा मान सन्मान देत असेल अशा मुलीशी विवाह करावा.
  • जी मुलगी रुढी आणि परंपराचे पालन करते अशी मुलगी विवाहासाठी श्रेष्ठ असते. अशी पत्नी आपल्या पतीचे सौभाग्य वाढवते. घरात पुजाविधी करून देवी देवतांना प्रसन्न करुन घरात सुख समृद्धी आणते
  • ज्या मुलीमध्ये बचत करण्यची सवय असते ती मुलगी विवाहासाठी अतिशय योग्य असते. अशी स्त्री कुटुंबाला आर्थिक मजबूती देते. अशा स्त्रीला देवी लक्ष्मीचे रुप मानले जाते
  • आचार्य चाणक्यांच्या मते ज्या स्त्रीचा आवाज  गोड असेल, वाणी शुद्ध असेल अशी स्त्री विवाहासाठी योग्य असते. 
  • जी स्त्री सल्लागार असते. आपल्या वाईट काळात धीर देते. चांगला सल्ला देते अशा स्त्री विवाह करण्यासाठी चांगली आहे. 
  • जी स्त्री मर्यादेत राहून कुटुंबाचा मानसन्मान वाढवते ती स्त्री योग्य आहे. 
  • ज्या स्त्रीमध्ये मीपणा नसतो. स्वत:पेक्षा इतरांचा विचार करते ती विवाहासाठी योग्य आहे.
  • जी मुलगी तुमच्या वाईट काळात खंबीरपणे तुमच्यासोबत उभी राहते ती स्त्री विवाहासाठी योग्य आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हे ही वाचा :

Chanakya Niti : उपाशी राहिलात तरी चालेल पण बायकोला कधीच सांगू नका 'चार' गोष्टी; चाणक्य सांगतात, नाहीतर सुखी आयुष्याला लागेल नजर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
IND vs NZ : टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच

व्हिडीओ

Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
Kolhapur Pregnant Candidate Congress : 9 महिन्यांची गरोदर महिला कोल्हापुरातून निवडणुकीच्या रिंगणात
Nilesh Rane on Thackeray Alliance : ठाकरे बंधुंची एक्सपायरी डेट संपली, निलेश राणेंचा प्रहार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
IND vs NZ : टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
Nawab Malik: मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
व्हायरल व्हिडिओवर राहुल नार्वेकर पहिल्यांदाच बोलले; 'उमेदवारी मागे घेण्यासाठी 5-5 कोटी मागण्याचे प्रयत्न'
व्हायरल व्हिडिओवर राहुल नार्वेकर पहिल्यांदाच बोलले; 'उमेदवारी मागे घेण्यासाठी 5-5 कोटी मागण्याचे प्रयत्न'
Embed widget