एक्स्प्लोर

'या' योजनेच्या निधीत सरकार करणार वाढ, दरवर्षी शेतकऱ्यांना देणार 10000 रुपयांची मदत? 

केंद्र सरकार विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करते. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं हा त्यामागचा हेतू असतो.

Government Scheme: केंद्र सरकार विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करते. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं हा त्यामागचा हेतू असतो. केंद्र सरकारच्या प्रमुख योजनांपैकी एक योजना म्हणजे  प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. 1 डिसेंबर 2018 मध्ये ही योजना सुरु करण्यात आली होती. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपयांची मदत हस्तांतरित केली जाते. आता या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करण्याची मागणी होत आहे. दरवर्षी शेतकऱ्यांना 10 हजार रुपयांची आर्थिक मदत करावी अशी मागणी केली जातेय. 

इंडियन कौन्सिल फॉर रिसर्च ऑन इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिलेशन्स (ICRIER) ने एक अहवाल सादर केला आहे. ज्यामध्ये शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन आर्थिक सहाय्य वाढवण्याचे समर्थन करण्यात आले आहे. ICRIER अहवालात PM किसान योजना (PM-KISAN) अंतर्गत रक्कम वाढवण्याची मागणीही करण्यात आली आहे.

महागाईनुसार रक्कम वाढली पाहिजे

ICRIER अहवालात असे म्हटले आहे की पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला फक्त 6,000 रुपये दिले जात आहेत. यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसून वस्तूंची महागाई अनेक पटींनी वाढली आहे. अशा स्थितीत सध्याची महागाई लक्षात घेता शेतकऱ्यांना किमान 10 हजार रुपयांची आर्थिक मदत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. भारतात सर्वात जास्त लहान शेतकरी आहेत. ज्यांच्याकडे 2 हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे. दुसरीकडे मोठ्या शेतकऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. व्यापार धोरणांमुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत असल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे. या कारणास्तव पीएम किसान योजनेंतर्गत मदतीची रक्कम वाढवायला हवी अशी मागणी करण्यात आली आहे.

10 हजार कोटींची बचत

केंद्र सरकारने अलीकडेच पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत 10 हजार कोटी रुपयांची बचत केली आहे. कारण सरकारने या यादीतून अपात्र शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात वगळले आहे. त्यामुळं भूमिहीन शेतकरी, भाडेकरु यांचाही समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे.

कधी मिळणार PM किसानचा 15 वा हप्ता ?

विशेष म्हणजे या योजनेंतर्गतील कोणत्याही बदलाबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सरकार नोव्हेंबर ते डिसेंबर 2023 दरम्यान पीएम किसान योजनेचा 15 वा हप्ता जारी करेल अशी अपेक्षा आहे. मात्र, अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

इस्रायल इराण युद्धाचा भारतावर परिणाम, कोट्यावधी रुपयांचा तांदूळ अडकला, किंमतीत मोठी घसरण
इस्रायल इराण युद्धाचा भारतावर परिणाम, कोट्यावधी रुपयांचा तांदूळ अडकला, किंमतीत मोठी घसरण
जिरायती भागात पाणीटंचाई होऊ देणार नाही, युगेंद्र पवारांचं शेतकऱ्यांना आश्वासन, जानाई शिरसाई योजनेची पाहणी
जिरायती भागात पाणीटंचाई होऊ देणार नाही, युगेंद्र पवारांचं शेतकऱ्यांना आश्वासन, जानाई शिरसाई योजनेची पाहणी
Iran Vs Israel War: इराण- अमेरिका युद्धामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर संकट, सांगलीची हजारो टन हळद मुंबईतील बंदरात पडून, भावही कोसळला
इराण- अमेरिका युद्धामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर संकट, सांगलीची हजारो टन हळद मुंबईतील बंदरात पडून, भावही कोसळला
लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, पण आधी 'हे' काम करा, अन्यथा...
लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, पण आधी 'हे' काम करा, अन्यथा...

व्हिडीओ

Uddhav Thackeray Eknath Shinde Vidhabhavan :उद्धव ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने;विधानभवनात काय घडलं?
Devendra Fadnavis Budget 2026 : 2 लाखांपर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी, मोठी घोषणा
Sanjay Raut PC : मोदींनी इस्रायल-इराणचं युद्ध थांबवावं, युद्धाचे परिणाम भारताला भोगावे लागणार - राऊत
Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
Amol Mitkari On Ajit Pawar : अजितदादांशिवाय अर्थसंकल्प ही कल्पनाच असह्य, मिटकरींच्या डोळ्यात अश्रू

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Budget 2026: शेतकऱ्यांसाठी केलेली कर्जमाफी तकलादू, सरकारने पुन्हा विश्वासघात केलाय; मुख्यमंत्र्यांच्या कर्जमाफीच्या घोषणेवर राजू शेट्टींचा हल्लाबोल
शेतकऱ्यांसाठी केलेली कर्जमाफी तकलादू, सरकारने पुन्हा विश्वासघात केलाय; मुख्यमंत्र्यांच्या कर्जमाफीच्या घोषणेवर राजू शेट्टींचा हल्लाबोल
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Maharashtra Budget 2026: लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
मोठी बातमी: जेसीबीच्या बाजूला जेवायला बसले, कामगारांना ट्रकने उडवलं, छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गावर दोघांचा जागीच मृत्यू, 3 जखमी
मोठी बातमी: जेसीबीच्या बाजूला जेवायला बसले, कामगारांना ट्रकने उडवलं, छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गावर दोघांचा जागीच मृत्यू, 3 जखमी
Maharashtra Budget 2026: देवेंद्र फडणवीसांच्या अर्थसंकल्पातील सर्वात मोठी घोषणा, शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर, कोणाला लाभ मिळणार?
देवेंद्र फडणवीसांच्या अर्थसंकल्पातील सर्वात मोठी घोषणा, शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर, कोणाला लाभ मिळणार?
Embed widget