एक्स्प्लोर

'या' योजनेच्या निधीत सरकार करणार वाढ, दरवर्षी शेतकऱ्यांना देणार 10000 रुपयांची मदत? 

केंद्र सरकार विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करते. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं हा त्यामागचा हेतू असतो.

Government Scheme: केंद्र सरकार विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करते. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं हा त्यामागचा हेतू असतो. केंद्र सरकारच्या प्रमुख योजनांपैकी एक योजना म्हणजे  प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. 1 डिसेंबर 2018 मध्ये ही योजना सुरु करण्यात आली होती. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपयांची मदत हस्तांतरित केली जाते. आता या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करण्याची मागणी होत आहे. दरवर्षी शेतकऱ्यांना 10 हजार रुपयांची आर्थिक मदत करावी अशी मागणी केली जातेय. 

इंडियन कौन्सिल फॉर रिसर्च ऑन इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिलेशन्स (ICRIER) ने एक अहवाल सादर केला आहे. ज्यामध्ये शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन आर्थिक सहाय्य वाढवण्याचे समर्थन करण्यात आले आहे. ICRIER अहवालात PM किसान योजना (PM-KISAN) अंतर्गत रक्कम वाढवण्याची मागणीही करण्यात आली आहे.

महागाईनुसार रक्कम वाढली पाहिजे

ICRIER अहवालात असे म्हटले आहे की पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला फक्त 6,000 रुपये दिले जात आहेत. यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसून वस्तूंची महागाई अनेक पटींनी वाढली आहे. अशा स्थितीत सध्याची महागाई लक्षात घेता शेतकऱ्यांना किमान 10 हजार रुपयांची आर्थिक मदत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. भारतात सर्वात जास्त लहान शेतकरी आहेत. ज्यांच्याकडे 2 हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे. दुसरीकडे मोठ्या शेतकऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. व्यापार धोरणांमुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत असल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे. या कारणास्तव पीएम किसान योजनेंतर्गत मदतीची रक्कम वाढवायला हवी अशी मागणी करण्यात आली आहे.

10 हजार कोटींची बचत

केंद्र सरकारने अलीकडेच पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत 10 हजार कोटी रुपयांची बचत केली आहे. कारण सरकारने या यादीतून अपात्र शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात वगळले आहे. त्यामुळं भूमिहीन शेतकरी, भाडेकरु यांचाही समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे.

कधी मिळणार PM किसानचा 15 वा हप्ता ?

विशेष म्हणजे या योजनेंतर्गतील कोणत्याही बदलाबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सरकार नोव्हेंबर ते डिसेंबर 2023 दरम्यान पीएम किसान योजनेचा 15 वा हप्ता जारी करेल अशी अपेक्षा आहे. मात्र, अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! खते आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर काळाचा घाला, भीषण अपघातात जागीच मृत्यू, बीडच्या केजमध्ये घडली घटना
धक्कादायक! खते आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर काळाचा घाला, भीषण अपघातात जागीच मृत्यू, बीडच्या केजमध्ये घडली घटना
 Maharashtra Farm Loan Waiver : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार, 30 जुलैच्या आतच प्रत्यक्ष लाभ मिळणार?
राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार, 30 जुलैच्या आतच प्रत्यक्ष लाभ मिळणार?
Farmers Loan Waiver: राज्यातील शेतकरी कर्जमाफीबाबत महत्त्वाची अपडेट, उद्या पहिली यादी जाहीर होणार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची घोषणा
राज्यातील शेतकरी कर्जमाफीबाबत महत्त्वाची अपडेट, उद्या पहिली यादी जाहीर होणार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची घोषणा
पावसानं मारली दडी, पिकं वाचवण्यासाठी बळीराजाला पाणी विकत घेण्याची वेळ, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा संघर्ष   
पावसानं मारली दडी, पिकं वाचवण्यासाठी बळीराजाला पाणी विकत घेण्याची वेळ, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा संघर्ष   

व्हिडीओ

NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget