एक्स्प्लोर

Onion Farmers: अवकाळी पावसाचा कांदा, द्राक्ष आणि मिरची पिकाला मोठा फटका, नाशिक जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत

नाशिक जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला आहे. या पावसामुळं कांदा पिकाला मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे कांद्याचे पीक झोपले आहे.

Onion Farmers: कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. एकीकडे खतांच्या वाढत जाणाऱ्या किंमती, शेतमालाला मिळणारा कमी दर या अडचणीत शेतकरी असताना आता अवकाळी पावसाचा फटका राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना बसत आहे. दरम्यान, कांद्याला आधीच चांगला दर मिळत नसल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. अशातच आता नाशिक जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला आहे. या पावसामुळं कांदा पिकाला मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे कांद्याचे पीक झोपले आहे.

काल सायंकाळी नाशिक जिल्ह्यातील अनेक तालुक्यात गारपीट झाली. यामुळं अनेक ठिकाणी कांदा पिकाचे पूर्ण नुकसान झाले आहे. एवढ्या पंधरा दिवसात कांदा काढण्यास येमार होता. पण त्यापूर्वीच गारपीटीने मोठा फटका बसला आहे. आता अशा नुकसान झालेल्या कांद्याला खूपच कमी दर मिळणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. हा कांदा आता चाळीमध्येही टाकता येणार नाही. त्याची साठवणूक करकता येणार नाही. त्यामुळे मोठे नुकसान होणार असल्याचे शेतकऱ्यांना सांगितेल.

कांदा पिकाबरोबरच द्राक्ष, मिरची पिकाचेही नाशिक जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. कालच्या पावसानं चक्रीवादळाबरोबर मोठा फाऊस झाला. ढोबळी मिरचीचे पीक तोडणीला आले असताना या अवकाळी पावसाचा मोठा फटका आमच्या मिरची पिकाला बसल्याचे शेतकऱ्याने सांगितले. 100 टक्के नुकासन झाले आहे. शेडनेटसाठी 5 ते 6 लाख रुपयांचा खर्च आहे. तसेच यासाठी औषधांता खर्च देखील मोठा आहे. पण अशा अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. मार्केटमध्ये ढोबळी मिरचीला चांगला दर असताना असा फटका बसला असल्याचे शेतकऱ्याने सांगितले.   

काल नाशिक जिल्हा आणि परिसरात झालेला पाऊस मोठा होता. तसेच वाऱ्याबरोबर वादळी वारा देखील होता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची पिकं आडवी झाल्याचे पाहायला मिळाले. एकीकडे वाढती महागाई, इंधनाचे वाढते दर, खतांच्या वाढत्या किंमत यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. असातच आता अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. आताच कोरोनाच्या संकटाचा धोका कमी झाला आहे. कोरोनाच्या संकटातून शेतकरी सावरत असतानाच त्याला पुन्हा अवकाळी पावसाचा मोठा फटका बसल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण करणारं एकमेव व्यक्तीमत्व म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कर्जमुक्तीवरुन रविंद्र चव्हाणांचं वक्तव्य  
शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण करणारं एकमेव व्यक्तीमत्व म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कर्जमुक्तीवरुन रविंद्र चव्हाणांचं वक्तव्य  
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! PM किसानचा 24 वा हप्ता मिळवण्यासाठी 'हे' काम करा, अन्यथा लाभापासून राहाल वंचित 
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! PM किसानचा 24 वा हप्ता मिळवण्यासाठी 'हे' काम करा, अन्यथा लाभापासून राहाल वंचित 
आठवडाभराच्या विश्रांतीनंतर वरुणराजानं दिलं दर्शन, बळीराजाला दिलासा, कोण कोणत्या भागात पावसाची हजेरी?
आठवडाभराच्या विश्रांतीनंतर वरुणराजानं दिलं दर्शन, बळीराजाला दिलासा, कोण कोणत्या भागात पावसाची हजेरी?
कापूस सोयाबीन पेरुनही उगवलं नाही, वडिलांनी घेतलेलं कर्ज फेडायचं कसं? बीडच्या तरुण शेतकऱ्यानं संपवलं जीवन
कापूस सोयाबीन पेरुनही उगवलं नाही, वडिलांनी घेतलेलं कर्ज फेडायचं कसं? बीडच्या तरुण शेतकऱ्यानं संपवलं जीवन

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांविरोधात मतदान करणाऱ्या नगरसेवकांवर होणार पक्ष शिस्तभंगाची कारवाई
नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांविरोधात मतदान करणाऱ्या नगरसेवकांवर होणार पक्ष शिस्तभंगाची कारवाई
Re-NEET UG 2026 Result: नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
Embed widget