एक्स्प्लोर

Sugarcane: पावसाळा तोंडावर असताना मराठवाड्यात 2 लाख 80 हजार टन ऊस गाळपाविना;शेतकरी हतबल

मराठवाड्यातील अतिरिक्त ऊस प्रश्नी आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. ऊस कारखान्यात जाण्याची आशा मावळल्याने शेतकऱ्यांवर शेतातील उभा ऊस पेटवून देण्याची वेळ आली आहे.

Extra Sugarcane in Marathwada: राज्यात उसाचा एकही टिपरू राहू देणार नाही असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला होता. मात्र पावसाळा तोंडावर आला असतानाही शेतकऱ्यांच्या शेतातील उभा ऊस अजूनही तसाच आहे. औरंगाबाद, जालना व बीड या जिल्ह्यांसह मराठवाड्यात आजघडीला 2 लाख 80 हजार टन ऊस गाळपाविना शिल्लक आहे. तर अनेक कारखान्यांनी ऊस गाळप बंद केले आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. 

राज्यात ऊसाचा प्रश्न गंभीर बनला आहे. गेल्यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्याप्रमाणावर ऊसाची लागवड केली. त्यामुळे यावर्षी ऊसाचे विक्रमी उत्पन्न झाले. त्यामुळे पावसाळा तोंडावर आला असतानाही शेतकऱ्यांच्या ऊस शेतात उभा आहे. अनेक कारखाने बंद झाले आहेत. मजूर यायला तयार नाहीत. त्यात सुरु असलेले कारखान्यात सुद्धा नंबर लागत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. तर अनेक शेतकऱ्यांनी शेतातील उभ्या ऊसाला आग लावली आहे. दुसरीकडे ऊस जात नसल्याने शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना सुद्धा समोर आल्या आहेत. अशीच काही परिस्थिती मराठवाड्यात पाहायला मिळत आहे. 

कोणत्या जिल्ह्यात किती गाळप... 

औरंगाबाद जिल्ह्यातील 7 कारखान्यांनी 28 लाख 55  हजार 244  टन उसाचे गाळप करून 29 लाख 80 हजार 710 क्विंटल साखरेचे उत्पादन केले. जालना जिल्ह्यातील 5 कारखान्यांनी 28  लाख 28 हजार 355 टन उसाचे गाळप करून 29 लाख 77 हजार 400 क्विंटल साखरेचे उत्पादन केले. बीड जिल्ह्यातील 7 कारखान्यांनी 46 लाख 84 हजार 893 टन उसाचे गाळप करून 40 लाख 65 हजार 370 क्विंटल साखरेचे उत्पादन केले. परभणी जिल्ह्यातील 6 कारखान्यांनी 43  लाख 43 हजार 177 टन गाळप करून 42 लाख 10 हजार 295 क्विंटल साखरेचे उत्पादन केले. हिंगोली जिल्ह्यातील 5 कारखान्यांनी 21 लाख 48 हजार 8 टन उसाचे गाळप करून 20  लाख 50 हजार 31 क्विंटल साखरेचे उत्पादन केले. तर मराठवाड्यात अजूनही 2 लाख 80 हजार टन ऊस गाळपाविना शिल्लक आहे.

About the author मोसीन शेख

मोसीन शेख
Read More

महत्त्वाच्या बातम्या

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत, त्यासाठीच शक्तिपीठ महामार्गातून हजारो कोटी गोळा करायचेत, राजू शेट्टींचा हल्लाबोल
देवेंद्र फडणवीस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत, त्यासाठीच शक्तिपीठ महामार्गातून हजारो कोटी गोळा करायचेत, राजू शेट्टींचा हल्लाबोल
Bhagirath Choudhary: केंद्रीय मंत्र्यांनी स्वत:च्याच मंत्रालयाकडून उचलली तब्बल 99 लाखांची सबसिडी, 'त्या' एका फलकामुळे झाली पोलखोल; नेमकं प्रकरण काय?
केंद्रीय मंत्र्यांनी स्वत:च्याच मंत्रालयाकडून उचलली तब्बल 99 लाखांची सबसिडी, 'त्या' एका फलकामुळे झाली पोलखोल; नेमकं प्रकरण काय?
El Nino Impact : चिंताजनक! 'अल निनो'चा फटका, देशभरात पाणीबाणीच सावट; सरासरीपेक्षा 43 टक्के कमी पाऊस, कृषी मंत्री शिवराज सिंह म्हणाले...
चिंताजनक! 'अल निनो'चा फटका, देशभरात पाणीबाणीच सावट; सरासरीपेक्षा 43 टक्के कमी पाऊस, कृषी मंत्री शिवराज सिंह म्हणाले...
चंद्रपूर किडनी तस्करी प्रकरणी पोलिसांना मोठं यश, आरोपी डॉ. रवींद्र पाल सिंगला 10 दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयात जोरदार युक्तीवाद 
चंद्रपूर किडनी तस्करी प्रकरणी पोलिसांना मोठं यश, आरोपी डॉ. रवींद्र पाल सिंगला 10 दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयात जोरदार युक्तीवाद 

व्हिडीओ

Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?
TET Exam Paper Leaked Case : टीईटी पेपरफुटीचे धागेदोरे थेट बिहार, हरियाणापर्यंत... | Special Report
Uddhav Thackeray Tour In Reble MP Constituency : दौरे आणि बोल, डॅमेज की कंट्रोल? | Special Report
Uddhav Thackeray On CM Devendra Fadnavis : फडणवीसांचं 'हित', ठाकरे 'चिंतक' | Special Report
Uddhav Thackeray Shirdi : काहींच्या नसा-नसांत गद्दारी भरली, भाऊसाहेब वाकचौरेंवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nasrapur Case Crime news: चिमुरडीची आजीसोबत राम मंदिरात पूजा, आंघोळ करुन भरपेट खाल्लं अन् तासाभरात होत्याचं नव्हतं झालं, नसरापूरमध्ये काय-काय घडलं?
चिमुरडीची आजीसोबत राम मंदिरात पूजा, आंघोळ करुन भरपेट खाल्लं अन् तासाभरात होत्याचं नव्हतं झालं, नसरापूरमध्ये काय-काय घडलं?
Bollywood Movie Story: वडिलांनी फक्त 3 शब्द उच्चारले, लेकानं धडाधड 3 सिनेमे बनवून टाकले; सर्वच्या सर्व ठरले सुपरहिट, तुम्ही पाहिलेत का?
वडिलांनी फक्त 3 शब्द उच्चारले, लेकानं धडाधड 3 सिनेमे बनवून टाकले; सर्वच्या सर्व ठरले सुपरहिट, तुम्ही पाहिलेत का?
Ketan Agrawal Lohagadh Case Pune: सिया, चेतन सोडा, आता साहिल गोयलभोवती तपासाची चक्रं फिरणार; केतन अग्रवाल प्रकरणात ट्विस्ट, नेमकं काय घडलं?
सिया, चेतन सोडा, आता साहिल गोयलभोवती तपासाची चक्रं फिरणार; केतन अग्रवाल प्रकरणात ट्विस्ट, नेमकं काय घडलं?
Pune Nasrapur Case Bhimrao Kamble: कोर्टाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली, पण भीमराव कांबळेला प्रत्यक्षात कधी लटकवणार?; अजमल कसाबला 4 वर्षांनी झालेली फाशी
कोर्टाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली, पण भीमराव कांबळेला प्रत्यक्षात कधी लटकवणार?; अजमल कसाबला 4 वर्षांनी झालेली फाशी
Chandrashekhar Kulkarni Passes Away: ज्येष्ठ पत्रकार, संपादक चंद्रशेखर कुलकर्णी यांचं निधन
Chandrashekhar Kulkarni Passes Away: ज्येष्ठ पत्रकार, संपादक चंद्रशेखर कुलकर्णी यांचं निधन
Maharashtra Rain Alert : मुंबईसह उपनगरात मुसळधार, कोकणात सर्वदूर मेघगर्जनेसह पावसाच्या सरी, राज्यातील 23 जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज काय?
मुंबईसह उपनगरात मुसळधार, कोकणात सर्वदूर मेघगर्जनेसह पावसाच्या सरी, राज्यातील 23 जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज काय?
Vishwas Nangare Patil: विश्वास नांगरे पाटील यांनी नागपूरच्या पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारताच शहरात धक्कादायक घडलं, परिसरात खळबळ
विश्वास नांगरे पाटील यांनी नागपूरच्या पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारताच शहरात धक्कादायक घडलं, परिसरात खळबळ
NCP Crisis: ठाकरे गटानंतर आता शरद पवारांच्या पक्षात राजकीय भूकंपाचे संकेत, दोन गट पडल्याने टेन्शन वाढलं
ठाकरे गटानंतर आता शरद पवारांच्या पक्षात राजकीय भूकंपाचे संकेत, दोन गट पडल्याने टेन्शन वाढलं
Embed widget