एक्स्प्लोर

Crop Insurance : एक रुपयात विम्याची नुसतीच घोषणा, मुदत संपत आली असतानाही सरकरी आदेश निघेना; दानवेंचा गंभीर आरोप

Crop Insurance : काही पिकांची विमा भरण्याची मुदत संपली असून, अजूनही सरकारने आदेश काढला नसल्याचं आरोप दानवे यांनी केला आहे. 

Crop Insurance : पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत खरीप आणि रब्बी पिकांसह फळपिकांचा विमा एक रुपयात काढण्यात येणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. याबाबत कृषिमंत्री सतत आपल्या भाषणात उल्लेख देखील करताना पाहायला मिळत आहे. मात्र प्रत्यक्षात एक रुपयात विमा देण्याचा सरकारी आदेशच निघाला नसल्याचे समोर आले आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी याबाबत ट्वीट करत सरकारवर निशाणा साधला आहे. काही पिकांचा विमा भरण्याची मुदत संपली असून, अजूनही सरकारने आदेश काढला नसल्याचं आरोप दानवे यांनी केला आहे. 

दानवे यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, "महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अजून एक ठेंगा या खोके सरकारने दिला आहे. शेतकऱ्यांना 1 रुपयात पीकविमा देण्याची घोषणा महाशक्तीच्या महाराष्ट्र शाखेने केली होती. परंतु त्याचा सरकारी आदेश अजून काढलेलाच नाही. खरीप हंगामातील पीक विम्याचा हफ्ता भरण्याची मुदत काही पिकांबाबत आटोपली, काहींची आटोपण्यात आली आहे. शेतकऱ्याला पीक विम्याचे संपूर्ण पैसे भरल्याशिवाय गत्यंतर नाही, कारण या योजनेचा आदेशच सरकारने अजून काढला नसल्याचं दानवे यांनी म्हटले आहे. 

नियमाप्रमाणे विम्याच्या हप्त्याची रक्कम 

शिंदे-फडणवीस सरकराने मोठं गाजावाजा करत शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा देण्याची घोषणा केली होती. मात्र याबाबत सरकारने अजूनही कुठलाही जीआर काढला नाही. तर संत्रा फळपीक विमा काढण्याची अंतिम तारीख 14  जून असल्याने ती मुदत देखील संपली आहे. तसेच मोसंबी फळपीक विमा काढण्याची देखील अंतिम तारीख 30  जून आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांकडून खरीप पिकांचा विमा काढला जात आहे. परंतु एक रुपयात पीक विमा देण्याबाबत राज्य सरकारचा कुठलाही जीआर निघाला नसल्याने शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे विम्याच्या हप्त्याची रक्कम भरावी लागत आहे.  

मंत्र्याची फक्त घोषणाबाजीच...

राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार प्रत्येक शेतकऱ्याचा एक रुपयात पीक विमा काढणार असल्याची घोषणा शिंदे-फडणवीस सरकराने केली होती. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून सतत शेतकऱ्यांना आम्ही एक रुपयात पीक विमा देण्याचा निर्णय घेतला असल्याचा उल्लेख केला जात आहे. आपल्या भाषणात देखील सत्ताधारी नेते याचा सतत उल्लेख करत आहेत. मात्र प्रत्यक्षात ही योजना घोषणाबाजीच ठरत असल्याचा आरोप होत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या : 

Maharashtra Budget : शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजना, वर्षाला मिळणार 12 हजार रुपये; पंचामृत अर्थसंकल्पातून देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणा

About the author मोसीन शेख

मोसीन शेख
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai University : मोठी बातमी! विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणं बंधनकारक, मुंबई विद्यापीठाचा नवा नियम लागू
मोठी बातमी! विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणं बंधनकारक, मुंबई विद्यापीठाचा नवा नियम लागू
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
Dattatray Bharne: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
Sanjay Raut : इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
Sameer Wankhede on Tukaram Mundhe: बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
Ganesh Naik: डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
Baba Ramdev on Kangana Ranaut: शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
Embed widget