एक्स्प्लोर

Buldhana Farmers News : डाळ आयातीला केंद्र सरकारची मुदतवाढ; बुलढाण्यात शेतकऱ्यांचे आंदोलन, सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

31 मार्चपर्यंतच डाळ आयात धोरणाची मुदत होती. मात्र, केंद्र सरकारने या डाळ आयातीला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं बुलढाण्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत.

Buldhana Farmers News : केंद्र सरकारने डाळ आयात धोरणाला मुदतवाढ दिल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. सरकारच्या या धोरणाविरोधात बुलढाण्यातील संग्रामपूर खरेदी विक्री संघाच्या गेटवर शेतकाऱ्यांनी आंदोलन सुरु केलं आहे. यावेळी शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अचानकच शेतकऱ्यांनी हे आंदोलन सुरु केलं आहे. त्यामुळं हरभरा मोजणी बंद पडली आहे. हरभरा घेऊन आलेल्या गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

दरम्यान, आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. संग्रामपूर खरेदी विक्री संघाच्या गेटवर शेतकऱ्यांचे हे आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकारच्या डाळ आयात धोरणामुळे डाळ धान्याचे भाव पडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. 31 मार्चपर्यंत डाळ आयात धोरणाची मुदत होती. त्यानंतर केंद्र सरकारने मुदतवाढ दिल्याने डाळ पिकांचे भाव गडागडल्याचा आरोप केला जातोय. केंद्र सरकारच्या डाळ आयात धोरणामुळे देशातील डाळीला मागणी कमी होत आहे. त्यामुळे डाळींचे व डाळ पिकांचे भाव कमी होतात. यामुळे जर केंद्राने डाळ आयात केली नाही तर देशातील शेतकऱ्यांना डाळीचे भाव वाढल्याने फायदा होईल . गेल्या दोन वर्षाआधी हरभऱ्याचे भाव 9 हजार प्रती क्विंटलवर गेले होते. आता डाळ आयात धोरणामुळे या वर्षी फक्त 4 हजार 600 ते 4 हजार 800 रु आहेत, यामुळं शेतकऱ्यांना फटका बसत आहे.


Buldhana Farmers News : डाळ आयातीला केंद्र सरकारची मुदतवाढ; बुलढाण्यात शेतकऱ्यांचे आंदोलन, सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

देशात डाळींचे भाव गगनाला भिडल्याने 2020 साली केंद्र सरकारने डाळ आयात करुन डाळींचे भाव नियंत्रित केले होते. पण आता देशात मुबलक प्रमाणात डाळ पिके झाल्याने व भरपूर डाळ उपलब्ध असल्याने शिवाय डाळींचे भाव नियंत्रित असल्यावर सुद्धा केंद्र सरकार डाळ आयात धोरण राबवित असून 31 मार्च नंतरही या धोरणाला मुदतवाढ दिली आहे. त्यामुळं देशातील शेतकऱ्यांना डाळ धान्य जसे तूर, हरभरा यांना भाव मिळत नसल्याने शेतकरी आज आक्रमक झाले आहेत. केंद्र सरकारच्या डाळ आयात धोरणामुळे देशातील डाळीला मागणी कमी होते आणि त्यामुळे डाळींचे व डाळ पिकांचे भाव कमी होतात. यामुळे जर केंद्राने डाळ आयात केली नाही तर देशातील शेतकऱ्यांना डाळीचे भाव वाढल्याने फायदा होईल. 


Buldhana Farmers News : डाळ आयातीला केंद्र सरकारची मुदतवाढ; बुलढाण्यात शेतकऱ्यांचे आंदोलन, सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

दरम्यान, आधीच राज्यातील शेतकरी विविध संकटांचा सामना करत आहे. एकीकडे राज्यात उन्हाचा चटका वाढत असताना दुसरीकडे काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे. तसेच खतांच्या किंमती वाढल्यानं शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वाढला आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत असताना सरकारच्या धोरणाचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
Embed widget