एक्स्प्लोर
Advertisement
ICC T20 WC 2021 : मला वाटतं IPL आणि टी20 विश्वचषक यांत मोठं अंतर हवं होतं : Ravi Shastri
नामिबियाविरुद्धचा सामना रवी शास्त्री यांच्या प्रशिक्षकपदाच्या कारकीर्दीतला अखेरचा सामना ठरला. टीम इंडियानं रवी शास्त्री यांना विजयी निरोप दिला खरा, पण गेल्या चार वर्षात शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली आयसीसीची एकही मोठी स्पर्धा जिंकता न आल्याची रुखरुख मात्र कायम राहिली. शास्त्री यांच्या प्रशिक्षकपदाच्या कारकीर्दीत भारतानं इंग्लंड-ऑस्ट्रेलियासारख्या तगड्या प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम केलं. तेही केवळ घरच्या मैदानावरच नव्हे तर त्यांच्याही भूमीत जाऊन. पण शास्त्री यांच्या काळात भारताला आयसीसीच्या तीन मोठ्या स्पर्धांमध्ये यशानं हुलकावणी दिली. पण नुकतचं आपलं मत मांडताना, शास्त्री यांना भारतीय संघाच्या पराभवाचं खापर IPL फाडलं आहे. पाहुया काय म्हणाले रवी शास्त्री...
क्रीडा
Virat Kolhi Cotch : विराटच्या निवृत्तीच्या निर्णयावर त्याचे कोच काय म्हणाले?
Team India Win : सूर्याचे कोच 'माझा'वर सांगितला 'तो' किस्सा ABP Majha
Team India Win : रोहितचा कोच 'माझा'वर सांगितला खास किस्सा ABP Majha
Team India Special Report : सूर्यानं घेतलेला कॅच अंतिम सामन्यातला टर्निंग पॉईंट ABP Majha
ABP Majha Headlines : 12 AM : 30 June : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
क्रिकेट
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion