एक्स्प्लोर
Advertisement
IND VS ENG : टीम इंडियाचं इंग्लंडला विजयासाठी 169 धावाचं आव्हान
ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकातल्या उपांत्य सामन्यात टीम इंडियानं इंग्लंडला विजयासाठी १६९ धावांचं आव्हान दिलं आहे. या सामन्यात भारतानं २० षटकांत सहा बाद १६८ धावांची मजल मारली. इंग्लंडच्या प्रभावी आक्रमणासमोर टीम इंडियाची बाराव्या षटकांत तीन बाद ७५ अशी कठीण अवस्था झाली होती. त्या परिस्थितीत विराट कोहली आणि हार्दिक पंड्यानं केलेल्या ६१ धावांच्या भागिदारीनं भारतीय डावाला मजबुती दिली. विराट कोहलीनं ४० चेंडूंत चार चौकार आणि एका षटकारासह ५० धावांची खेळी उभारली. हार्दिक पंड्यानंही वेगवान अर्धशतक झळकावलं. त्यानं ३३ चेंडूंत ६३ धावांची खेळी केली.
क्रिकेट
Rohit Sharma Marathi Reaction: मी खूप खूश महामिरवणुकीनंतर रोहित शर्माची मराठीतून प्रतिक्रिया
Rohit Sharma Meet Family at Wankhede : विश्वविजेत्या लेकाला जेव्हा आईबाप भेटले, रोहितची मायेची भेट
Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दी
Ashish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढला
Rohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion