एक्स्प्लोर
Advertisement
Cricket : गांगुली, द्रविड, लक्ष्मणने कुठं वर्ल्डकप जिंकलाय', कोहलीच्या बचावासाठी शास्त्रींची बॅटिंग
आयसीसी बर्ल्डकप न जिंकल्यानं विराटचं कर्णधारपद काढून घेतलं अशी चर्चा सुरू असताना विराटच्या बचावासाठी आता रवि शास्त्री पुढे आले आहेत.. टीम इंडियाच्या अनेक दिग्गजांना वर्ल्डकप जिंकता आलेले नाहीत. सौरव गांगुली, राहुल द्रविड, अनिल कुंबळे, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि रोहित शर्मानेही वर्ल्डकप नाही जिंकालाय. सचिनलाही सहा वर्ल्ड कप वाट पाहावी लागली होती. असं विधान रवी शास्त्रींनी केलेलं आहे. एक खेळाडू म्हणून विराटचीची क्रिकेट कारकिर्द कशी राहिली, किती काळ तो खेळला आणि त्याच्या कामगिरीद्वारेच त्याला न्याय मिळायला हवा, असेही रवी शास्त्री म्हणाले.
क्रिकेट
BCCI on T 20 Women WC : महिला टी-20 World Cup च्या आयोजनाला BCCI चा नकार ABP MAJHA
Rohit Sharma Marathi Reaction: मी खूप खूश महामिरवणुकीनंतर रोहित शर्माची मराठीतून प्रतिक्रिया
Rohit Sharma Meet Family at Wankhede : विश्वविजेत्या लेकाला जेव्हा आईबाप भेटले, रोहितची मायेची भेट
Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दी
Ashish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढला
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
राजकारण
जळगाव
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement