एक्स्प्लोर
Advertisement
India vs Sri Lanka : बंगळुर कसोटीवर भारताची घट्ट पकड , श्रीलंकेचा पहिला डाव 109 धावात संपुष्टात
बंगळुुरु कसोटीवर दुसऱ्याच दिवशी भारतानं आपली पकड़ आणखी मजबूत केलीय...जसप्रीत बुमराच्या भेदक माऱ्यामुळं श्रीलंकेचा पहिला डाव १०९ धावात संपुष्टात आला.. दुसऱ्या डावातही श्रेयस अय्यर आणि रिषभ पंतच्या खेळीच्या जोरावर भारतानं 9 बाद 303 धावा केल्या...३०३ धावांवरच भारतानं दुसरा डाव घोषित केला.. श्रेयस अय्यरनं 67 , रिषभ पंतनं 50 तर रोहित शर्मानं 46 धावांची खेळी केली..श्रीलंकेतर्फे जयविक्रमानं 4 विकेट्स घेतल्या...दुसऱ्या डावात भारतीय धावसंख्येचा पाठलाग करताना श्रीलंकेनं 1 विकेट गमावलीय...उद्याच म्हणजे तिसऱ्या दिवशी सामन्याचा निकाल लागण्याची शक्यता आहे
Tags :
India Vs Sri Lanka Matchक्रिकेट
BCCI on T 20 Women WC : महिला टी-20 World Cup च्या आयोजनाला BCCI चा नकार ABP MAJHA
Rohit Sharma Marathi Reaction: मी खूप खूश महामिरवणुकीनंतर रोहित शर्माची मराठीतून प्रतिक्रिया
Rohit Sharma Meet Family at Wankhede : विश्वविजेत्या लेकाला जेव्हा आईबाप भेटले, रोहितची मायेची भेट
Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दी
Ashish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढला
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
राजकारण
क्रिकेट
कोल्हापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion