एक्स्प्लोर
देवघरात लावलेल्या धुपामुळे घर पेटलं! वसईच्या एव्हरशाईन परिसरात धुपामुळे अग्नितांडव, घर आगीत जळून खाक
धूप पेटल्यानं संपूर्ण संसाराची राखरांगोळी झाल्याची घटना समोर आली आहे. संध्याकाळी, सकाळी देवाच्या पाया पडताना आपण सर्वच जण धूप किंवा अगरबत्ती पेटवतो. मात्र धूप पेटवताना किंवा पेटवल्यानंतर योग्य ती काळजी घेतली नाही तर काय संकट ओढवू शकतं याची प्रचिती मुंबईजवळच्या वसईमध्ये आली आहे. वसईमध्ये धुपानं पेट घेतला आणि त्यानंतर लागलेल्या आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण घरच कवेत घेतलं. वसईच्या एव्हरशाईन परिसरातल्या स्टार रेसिडन्सीमधली ही घटना आहे. इमारतीच्या सातव्या मजल्यावरच्या घरातलं सामान आगीत जळून खाक झालंय. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवीतहानी झालेली नाही.
बीड
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
महाराष्ट्र
बातम्या



















