एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
साऱ्या अपेक्षा धुळीस मिळाल्या, शेतकरी प्रश्नावरून सदाभाऊ खोत यांचा पृथ्वीराज चव्हाणांवर हल्लाबोल
सातारा : कराड जिल्हा न्यायालयाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि आमदार सदाभाऊ खोत यांची 2012 मधील आंदोलनाप्रकरणी दाखल दोन खटल्यातून निर्दोष मुक्तता केली आहे. या खटल्याप्रकरणी गुरुवारी निकाल लागला. 2012 मध्ये ऊस दरासाठी हे आंदोलन केलं गेलं होतं, पृथ्वीराज चव्हाण हे राज्याचे मुख्यमंत्री असताना हे आंदोलन झालं होतं. कराड पोलीस ठाण्यामध्ये या आंदोलनाप्रकरणी 47 गुन्हे दाखल करण्यात आले होते. राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यासह अनेक शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले होते.
महाराष्ट्र
![ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/ca152f51d79b595076a585859a778c611719340605097976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion