एक्स्प्लोर
Thackeray Plot | राज ठाकरेंना राजकारणातून संपवण्याचा 'कट', Ramdas Kadam यांचा गौप्यस्फोट
शिवसेना सोडण्यापूर्वी राज ठाकरेंसोबत घातपात करण्याचा कट होता, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे जुने जाणते नेते रामदास कदम यांनी केला आहे. या खळबळजनक आरोपानंतर ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांनी रामदास कदमांवर जोरदार पलटवार केला. रामदास कदम यांच्या माहितीनुसार, राज ठाकरेंनीच एक योजना आखली होती. त्यांना रस्ता बदलून वेगळ्या रस्त्याने जावे लागले आणि कणकवलीत त्यांना थांबण्यास सांगितले गेले. पोलीस अधीक्षकांनी त्यांना परत थांबण्यास सांगितले, हे वास्तव असल्याचे कदम यांनी नमूद केले. "राज ठाकरेंना राजकारणातून पूर्णतः संपवण्याचंच कार्यक्रम चालू होता," असे कदम यांनी म्हटले आहे. राज ठाकरेंनी काही वेळेला पुणे आणि नाशिक हे दोन जिल्हे मागितले होते, असेही त्यांनी सांगितले. या दाव्यांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र
Ravindra Chavan on Ajit Pawar : अजित पवार खुद के गिरेबान झाक कर देखिए, रविंद्र चव्हाणांचा थेट इशारा
Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ
Special Report on Sambhajinagar Sena : रशीद मामू खैरे, दानवेंमधला सामना पक्षाला महागात पडणार?
Bandu Andekar File Nomination : पुण्यातील कुख्यात गुंड बंडू आंदेकर आज उमेदवारी अर्ज भरणार
Narendra Bhondekar Bhandara : पत्नीचा पराभव, आमदार भोंडेकरांनी मागितली भंडाराकरांची माफी
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई






















