एक्स्प्लोर
Tulapur History : छत्रतपी संभाजी महाराज धर्मवीर होते की स्वराज्य रक्षक, माझाचा ग्राऊंड रिपोर्ट
छत्रपति संभाजी महाराजांची १६८९मध्ये पुणे जिल्ह्यातील वढू आणि तुळापूर परिसरात औरंगजबाने कृर पद्धतीने हत्या केली. त्याही आधी काही वर्षं औरंगजेब या परिसरात ठाण मांडून बसला होता. सध्या या इतिहासाभोवती बरंच राजकारण सुरु आहे.... छत्रतपी संभाजी महाराज धर्मवीर होते की स्वराज्य रक्षक होते... औरंगजेबने या परिसरातील मंदिरांचा विध्वंस केला की नाही? यावरून दावे- प्रतिदाव केले जातायत. एबीपी माझाने इतिहासातील नोदींचा आधार घेत हे दावे- प्रतिदावे पडताळून पाहायचं ठरवलं आणि राजकिय वादाबद्दल स्थानिकांना काय वाटतं हे देखील जाणून घेतलं.
नागपूर
CM Devendra Fadnavis Sabha Nagpur : होमपीचवर मुख्यमंत्र्यांची तोफ धडाडणार, फडणवीस काय बोलणार?
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Ravindra Chavan on Ajit Pawar : अजित पवार खुद के गिरेबान झाक कर देखिए, रविंद्र चव्हाणांचा थेट इशारा
Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ
Special Report on Sambhajinagar Sena : रशीद मामू खैरे, दानवेंमधला सामना पक्षाला महागात पडणार?
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion

















