एक्स्प्लोर
Sunil Shelkhe On Mahayuti: 6 महिन्यानंतर काय होईल सांगता येत नाही, सुनील शेळकेंच्या वक्तव्याची चर्चा
मावळ लोकसभेतील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारादरम्यान, अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी केलेल्या वक्तव्यानी एकच खळबळ उडाली आहे. लोकसभेनंतर विधानसभा निवडणूक होणार आहे. मात्र या दरम्यान महायुती टिकून राहावी, अशी मी देवाकडे प्रार्थना करतो असं त्यांनी वक्तव्य केलंय. त्यांच्या या वक्तव्यामुळे सहा महिन्यानंतर महायुती तुटणार का अशा चर्चा सुरु झाल्यात. तर महायुतीत अद्याप समन्वय झालेला नाही का असा ही प्रश्न उपस्थित होतोय.
राजकारण
Jayant Patil Sangli : भाजप नेते अन् Ajit Pawar यांच्या राष्ट्रवादीत वाद, जयंत पाटील काय म्हणाले?
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
निवडणूक
व्यापार-उद्योग























