एक्स्प्लोर
Abdul Sattar speech Hingoli: अब्दुल सत्तार यांची Aaditya Thackeray यांच्यावर घणाघाती टीका
हिंगोली जिल्ह्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी हिंगोली जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारल्यानंतर आज पहिल्यांदाच ते हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आहेत. अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. आदित्य ठाकरे यांनी किती दिवे लावले आहेत. आणि त्यांनी मुंबईत लावलेल्या दिव्याची सुद्धा चौकशी होईल अशी माहिती सत्तार यांनी दिली आहे.
राजकारण
Devendra Fadnavis Vidhan Sabha : देशातील पहिली ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था महाराष्ट्रच होणार
Sanjay Raut Full PC : पंतप्रधानांनी आता नाल्यातून गॅस आणून दाखवावा,राऊतांचा टोला, गॅस टंचाई दूर होईल
Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?
Eknath Shinde Vidhan Parishad : T 20 World Cup मध्ये टीम इंडियाचा विजय, शिंदेंकडून अभिनंदन प्रस्ताव
Vijay Wadettiwar on Budget : महाराष्ट्र कंगाल झालाय,केवळ रस्ते बांधण्यासाठी बजेट आहे का?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
महाराष्ट्र
भारत
भारत
























