एक्स्प्लोर
Nashik Flight Service | उडान योजनेवर नाशिककर वैतागले, नाशकातील विमानसेवेवर प्रवासी नाराज | ABP Majha
नाशिकहून उडान योजनेअंतर्गत सुरू असलेल्या विमानसेवेचा नाशिककरांना फायदा कमी आणि मनस्तापच जास्त झालाय. मंगळवारी नाशिकहून हैदराबादला जाणारं विमान ओझर विमानतळावरून तब्बल ३ तास उशिरानं उडालं. शिवाय विमानतळावर कुठलीच सुविधा नाही, पाण्यासाठी ३० रूपये मोजावे लागतात, हैदराबादला पोहोचल्यानंतर अर्धा-अर्धा तास विमानतळावरच सामानासाठी बसावं लागत असल्यानं नाशिककर वैतागलेत.
शिवाय आधीच मुंबई, पुणे, दिल्लीची सेवा बंद झाली आहे, आता केवळ अहमदाबाद आणि हैदराबादची विमानसेवा सुरू आहे, त्यासाठीही ५ तास लागत आहेत, मग उडान योजनेचा फायदा काय, असा सवाल नाशिककर विचारत आहेत.
शिवाय आधीच मुंबई, पुणे, दिल्लीची सेवा बंद झाली आहे, आता केवळ अहमदाबाद आणि हैदराबादची विमानसेवा सुरू आहे, त्यासाठीही ५ तास लागत आहेत, मग उडान योजनेचा फायदा काय, असा सवाल नाशिककर विचारत आहेत.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
मुंबई
करमणूक

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















