एक्स्प्लोर
Coronavirus | नवी मुंबईतील एपीएमसी सुरु राहणार, भाजीपाला किराणा दुकानांपर्यंत पोहोचवणार
31 मार्चपर्यंत नवी मुंबईतील एपीएमसी सुरु राहणार आहे. मात्र गर्दी टाळण्याठी भाजीपाला किराणा दुकानांपर्यंत पोहोचवला जाणार आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी एपीएमसी बंद ठेवण्यात आलं होतं. परंतु जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासण्याची भीती होती. त्यामुळे एपीएमसी समिती, व्यापारी, माथाडी कामगार आणि पोलीस यांच्यात झालेल्या बैठकीत एपीएमसी सुरु ठेवण्याचा निर्णय झाला. झाल्याने
मुंबई
Kuldeep yadav Marriage : कुलदीप यादवच्या लग्नाची धूम, मैत्रीण वंशिकाबरोबर लग्नगाठ बांधली
Ritu Tawade PC : मुंबई महानगरपालिकेचा 100 दिवसांचा अॅक्शन प्लॅन काय? महापौर EXCLUSIVE
Vidhan Bhavan Bomb Threat विधान भवनात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ईमेल,बॉम्बशोधक पथक, श्वान पथकाकडून तपास
Vishakha Subhedar Son Return to Mumbai : कुवेतमधून सुखरुप परतला विशाखा सुभेदार यांचा मुलगा
Mumbai Metro Womens Day : महिला दिनानिमित्त, CSMT मेट्रो स्थानकाची जबाबदारी महिलांकडे
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
करमणूक
महाराष्ट्र
बातम्या























