एक्स्प्लोर
Advertisement
Mumbai Iqbal Singh Chahal: मुंबईत लॉकडाऊन लागणार का? ऐका आयुक्तांकडून ABP Majha
मुंबईत २० हजार रुग्ण रोज आढळले, तर लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असे सूतोवाच महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी केले होते. त्यामुळे मुंबईकरांमध्ये संभाव्य लॉकडाऊनविषयी भिती आणि चिंतेचं वातावरण होतं. मात्र, आता खुद्द पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनीच संपूर्ण लॉकडाऊनची शक्यता फेटाळून लावली आहे. मुंबईतली सध्याची परिस्थिती पाहाता मुंबईत लॉकडाऊनची गरज नाही, असं आयुक्त चहल यांनी एबीपी माझाशी बोलताना स्पष्ट केलं आहे. मुंबई लोकलमधून ६० लाख लोक प्रवास करत आहेत. सगळ्यांनी लशीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. त्यामुळे तिथे निर्बंध घालण्याची गरज नाही असही इक्बालसिंह चहल यांनी म्हटलंय.
मुंबई
Ice Cream Human Finger Malad : Ice Cream मध्ये सापडला माणसाच्या बोटाचा तुकडा!
Mumbai Session Court on Chhagan Bhujbal : कलिना भूखंड गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयाची भुजबळांना तंबी
Versova Accident : वर्सोवा Surya Project दुर्घटना, मुख्यमंत्री येणार म्हणून पुन्हा बचाव कार्य सुरू
Western Railway : आता पश्चिम रेल्वेला डिजिटल डिस्प्ले, कोणती लोकल सहज पाहता येणार : ABP Majha
Mumbai Monsoon update : मुंबईत पावसाची 19 जूनपर्यंत विश्रांती, पुढील 24 तास उपनगरात ढगाळ वातावरण
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement