एक्स्प्लोर
Advertisement
Mumbai - Goa Express Way :मुंबई गोवा महामार्ग सुरळीत होण्यासाठी पाच ते सहा तासांचा कालावधी लागू शकतो
मुंबई गोवा महामार्ग सुरळीत होण्यासाठी आणखीन पाच ते सहा तासांचा अवधी लागू शकतो. लांजा तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावरील अंजणारी पुलावर गॅस वाहक टँकर नदीत कोसळला असल्याने काल दुपारी तीन वाजल्यापासून महामार्गावरील वाहतूक बंद आहे. सकाळी सात वाजता भारत पेट्रोलियम कंपनीची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. त्यांनी पलटी झालेला टँकर आणि एकंदरीत होत असलेली गॅस गळती याचा अंदाज घेतला. त्यानंतर आता क्रेन मागवली जाणार असून अपघातग्रस्त टँकरमधील गॅस दुसऱ्या टँकरमध्ये ट्रान्सफर केला जाईल. या सर्व प्रक्रियेसाठी लागणारा कालावधी हा अंदाजे तीन तासांचा आहे. पण क्रेन घटनास्थळी पोहोचणं आणि त्यानंतर मार्ग सुरळीत होणं यासाठी किमान पाच ते सहा तास किंवा त्यापेक्षा देखील जास्त कालावधी लागू शकतो.
मुंबई
VIDEO प्लॅस्टिकचे रॅपर बनवणाऱ्या कंपनीला आग, अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी
आशाताई भोसलेंनी विरोधकांना चांगली चपराक दिलीय, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
Shivsena Dasara Melava : शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानात, मेळाव्याचं ठिकाण न बदलण्याची रणनीती
Gopichand Padalkar On Dhangar Andolan : मंत्रालयातल्या जाळीवर उड्या मारत धनगर कार्यकर्त्यांचं आंदोलन
Dhangar Reservation Mantralaya Andolan :धनगर आरक्षणासाठी मंत्रालयातल्या जाळ्यांवर आंदोलकांच्या उड्या
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement