एक्स्प्लोर
Mumbai Alibag ro ro Service: जलवाहतुकीला चालना देण्यासाठी 'सागरमाला' हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प
Mumbai Alibag ro ro Service: जलवाहतुकीला चालना देण्यासाठी 'सागरमाला' हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प . 'सागरमाला' योजनेअंतर्गत 1 हजार 133 कोटी रुपयांचे तब्बल 34 प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत . त्यामध्ये मुंबईच्या पूर्व किनारपट्टीवर प्रवासी जलवाहतूक सुरू करण्याची योजना आहे . मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, वसई, मीरा- भाईंदर शहरांभोवती जलवाहतूक सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 200 कोटी 88 लाख रुपयांच्या खर्चाचे आठ प्रकल्प पूर्ण झाले आहेत, तर 445 कोटी 99 लाख रुपयांच्या खर्चाचे 14 प्रकल्प विविध टप्प्यांत प्रगतिपथावर आहेत.
मुंबई
Sanjay Raut On Mumbai Mayor : नगरसेवकांना लपवावं लागत असेल तर कायदा-व्यवस्था ढासललीय, एकनाथ शिंदेंना टोला
BMC 22 years Corporator : BMC वॉर्ड नं 151 मधून 22 वर्षांची तरुणी झाली नगरसेवक! कसा होता प्रवास?
Santosh Dhuri on Thackeray BMC Election : मनसेची चेष्टा,एकत्र येऊनही 6 जागा जिंकल्या; आता ठाकरे....
BMC Election Dipti Waikar Loses : रवींद्र वायकर यांना मोठा राजकीय धक्का,दीप्ती वायकर यांचा पराभव
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
मुंबई
करमणूक

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















