एक्स्प्लोर
'नुसते मोर्चे काढून जमणार नाही, जागरूक होणे गरजेचे आहे; अभिजित पानसे यांचं ठाणेकरांना आवाहन
शिवसेने विरोधात आज ठाण्यात मनसेकडून आक्रोश मोर्चा काढण्यात आला. वचननाम्यात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नसल्याने मनसे पालिका मुख्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला.
आणखी पाहा




















