एक्स्प्लोर
Advertisement
G 20 BMC : पालिकेनं केलेली रोषणाई हा जनतेच्या पैशांचा अपव्यय : रईस शेख : ABP Majha
सध्या देशभर जी-२० चे वारे वाहतायत... आणि मुंबानगरी त्यासाठी झगमगतेय.. मात्र या झगमगाटाचा भुर्दंड मुंबई पालिकेवर पडतोय असा आरोप समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी केलाय.. जी-२० च्या निमित्तानं केलेल्या रोषणाईमुळे पालिकेच्या वीजबिलात १५ टक्क्यांनी वाढ झाल्याचं रईस शेख यांचं म्हणणं आहे... या रोषणाईमुळे पादचाऱ्यांना आणि वाहनचालकांना त्रास होत असल्याचा त्यांचा दावा आहे... काही ठिकाणी हे लाईट्स तुटत असल्यानं हा जनतेच्या पैशांचा अपव्यय असून तो पालिकेनं थांबवावा अश मागणी रईस शेख यांनी केलेय. या संदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आयुक्तांना पत्र लिहिणार असल्याचं रईस शेख यांनी सांगितलंय
मुंबई
Amol Mitkari : गृहविभागाने सिद्दीकींना सुरक्षा न दिसल्यानेच त्यांचा जीव घेला - अमोल मिटकरी
Baba Siddique : मोठी बातमी! राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांचा गोळीबारात मृत्यू
Baba Siddique Firing : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकींवर 3 जणांकडून गोळीबार
Eknath Shinde Speech Dasara Melava : होती दाढी म्हणून उद्ध्वस्त केली तुमची महाविकास आघाडी
Sushma Andhare Dasara Melava Speech : देवेंद्रजींचे कान उपटा.. अंधारेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
महाराष्ट्र
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement