एक्स्प्लोर
G 20 BMC : पालिकेनं केलेली रोषणाई हा जनतेच्या पैशांचा अपव्यय : रईस शेख : ABP Majha
सध्या देशभर जी-२० चे वारे वाहतायत... आणि मुंबानगरी त्यासाठी झगमगतेय.. मात्र या झगमगाटाचा भुर्दंड मुंबई पालिकेवर पडतोय असा आरोप समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी केलाय.. जी-२० च्या निमित्तानं केलेल्या रोषणाईमुळे पालिकेच्या वीजबिलात १५ टक्क्यांनी वाढ झाल्याचं रईस शेख यांचं म्हणणं आहे... या रोषणाईमुळे पादचाऱ्यांना आणि वाहनचालकांना त्रास होत असल्याचा त्यांचा दावा आहे... काही ठिकाणी हे लाईट्स तुटत असल्यानं हा जनतेच्या पैशांचा अपव्यय असून तो पालिकेनं थांबवावा अश मागणी रईस शेख यांनी केलेय. या संदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आयुक्तांना पत्र लिहिणार असल्याचं रईस शेख यांनी सांगितलंय
मुंबई
Mahesh Sawant On Samadhan Sarvankar : भाजपच्या टोळीमुळे पराभव झाल्याचा आरोप करणाऱ्या सरवणकरांना सावंतांनी सुनावलं
Seher Shaikh MIM : मुंब्रा पूर्णपणे हिरवा करू, विरोधकांच्या अहंकाराला मातीमोल केलंय- सहर शेख
Samdhan Sarvankar on BJP BMC Election : भाजप नव्हे, त्यांच्या टोळीने माझा पराभव केला : समाधान सरवणकर
Akshay Kumar Car Accident : जूहूत 3 गाड्यांचा अपघात, अपघातग्रस्त रिक्षाची अक्षय कुमारच्या कारला धडक
Sanjay Raut On Mumbai Mayor : नगरसेवकांना लपवावं लागत असेल तर कायदा-व्यवस्था ढासललीय, एकनाथ शिंदेंना टोला
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
बीड
महाराष्ट्र
नाशिक

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















