एक्स्प्लोर
Dadar| दिवाळीनंतर कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊनही दादर मार्केटमध्ये नागरिकांची गर्दी
महाराष्ट्राची वाटचाल लॉकडाऊनच्या दिशेनं चालू आहे का असा प्रश्न आता पडू लागलाय. कारण दिवाळीनंतर महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्यानं वाढू लागलीय. प्रमुख शहरातल्या आकड्यांवरुन ही गोष्ट समोर आलीय. दिवाळीच्या दिवसात खरेदीसाठी बाहेर पडू नका. गर्दी करु नका असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या जनतेला वारंवार केलं होतं. मात्र मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, औरंगाबादमध्ये नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली आणि याचाच फटका आता बसण्याची चिन्हं आहेत.
नागपूर
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजीनगर
राजकारण
व्यापार-उद्योग
लातूर

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















