Aditya Thackeray Full PC : पाणी ते पर्यावरण...आदित्य ठाकरे यांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल
.Aditya Thackeray Full PC : पाणी ते पर्यावरण...आदित्य ठाकरे यांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
आदित्य ठाकरे-
एक आठवड्यापूर्वी आपण भेटलो होतो आणि तेव्हाच आपल्या माध्यमातून मी लोकांसमोर आणलं होतं की मुंबईत पाण्याचा प्रश्न किती बिकट आहे. अनेक ठिकाणी आपण पाहत होतो पाण्याचा दाब कमी होता दूषित पाणी येत होतं आणि याच सोबत टँकरचा स्ट्राईक म्हणजे महावीर जयंती असेल हनुमान जयंती असेल आंबेडकर जयंती असेल या सणावारी मुंबईचे हाल झाले होते भाजपने तो वेळ काढला का मुख्यमंत्र्याने लक्ष उशिरा दिलं का कशाला उशिरा दिलं का दुर्लक्ष केलं मुंबईकडे हा एक वेगळा मोठा प्रश्न आहेच. आणि कदाचित त्याच उत्तर मुख्यमंत्री स्वतः देऊ शकतात किंवा देतील सुद्धा नाही हे कदाचित हा प्रश्न राहीलच तस पण एक महत्त्वाचे कि या आठवड्यामध्ये आपण पाहिलं असेल ठीक ठिकाणी जे स्थानिक आमचे विभाग होते प्रत्येक वॉर्ड ऑफिस वर आम्ही मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला अनेक ठिकाणी मोर्चा यशस्वीरी काढला गेला अनेक ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांना नोटीिसा देऊन पोलिसांनी आधीच उचललं मज्जाव केलं बंदी केली आणि हे सगळं होत असताना आपण पाहिलं असेल पूर्ण महाराष्ट्र मध्ये असेल आणि मुंबईमध्ये देखील असेल एका बाजूला गुन्हेगारी वाढत चालली होती पण या सरकारने पोलिसांचे पूर्णपणे लक्ष हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांवर ज्यांनी जनतेच्या हितासाठी जनतेचे प्रश्न घेऊन पाण्याचे प्रश्न घेऊन वॉर्ड ऑफिसवर जाब विचारलेला मोर्चा काढला होता असो अनेक ठिकाणी हा मोर्चा काढला गेला स्थानिक नागरिकांनी देखील याच्यात मोठा सहभाग घेतला होता या पुढच्या आठवड्यात देखील जिथे जिथे अजून व्हायचे मोर्चे तिथे आम्ही काढणारच आणि ज्यांना जाब विचारायचा तो आम्ही विचारणारच कारण ह्या आधी कधी अशी परिस्थिती एप्रिल मध्ये उद्भवली नव्हती मार्च मध्ये उदवली होती आणि झालं असं की या सगळ्या गोंधळामुळे स्लम सोसायटीना वाटायला लागले की हायराईज बिल्डिंग आमच पाणी घेतात हायराईज न वाटता चाल सोसायटी आमच पाणी घेतात आणि सामाजिक वाद जो कधी मुंबईच्या रहिवाशांमध्ये नव्हता हा वाढायला लागलेला पण हे सगळं होत असताना एक आपण लक्षात घ्या अजून एप्रिल पूर्ण झालेला नाहीये आणि तापमान जे आहे ते 40 पार झालेले म्हणजे 400 पार सरकार नाही गेलं पण 42 असेल 43 असेल हे तापमान तापमान व्हायला लागलेला आहे























