एक्स्प्लोर
Advertisement
Majha Vishesh | शिवाजी विद्यापीठाचं नामांतर हवं की नको? | माझा विशेष | ABP Majha
राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख केला जाऊ नये हे अनेकांचं मत आहे, कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचं नामांतर करायचं की नाही असा प्रश्न निर्माण होत आहे कारण काहींनी त्याचं नाव बदलून छत्रपती ही उपाधी लावण्याची मागणी केली आहे तर ज्येष्ठ विचारवंत डी एन पाटील यांनी म्हटलं आहे की शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराची गरज नाही. याविषयावर ज्येष्ठ पत्रकार आणि काही विचारवंतांशी माझा विशेष या कार्यक्रमात चर्चा झाली आहे.
महाराष्ट्र
Tara Bhawalkar : लेखिका तारा भवाळकर 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भविष्य
राजकारण
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion