एक्स्प्लोर
Majha Vishesh | शिवाजी विद्यापीठाचं नामांतर हवं की नको? | माझा विशेष | ABP Majha
राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख केला जाऊ नये हे अनेकांचं मत आहे, कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचं नामांतर करायचं की नाही असा प्रश्न निर्माण होत आहे कारण काहींनी त्याचं नाव बदलून छत्रपती ही उपाधी लावण्याची मागणी केली आहे तर ज्येष्ठ विचारवंत डी एन पाटील यांनी म्हटलं आहे की शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराची गरज नाही. याविषयावर ज्येष्ठ पत्रकार आणि काही विचारवंतांशी माझा विशेष या कार्यक्रमात चर्चा झाली आहे.
भारत
Delhi Pollution : धुरक्यामुळे दिल्लीचं आरोग्य धोक्यात, अनेक भागात हवेची गुणवत्ता धोकादायक
Vidhan Parishad Final week proposal : विघानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यास सुरुवात
Bharat Gogawale On Ajit pawar : दादा एक पाऊल पुढे आले तर आम्ही दोन पावलं पुढे यायला तयार
Kolkatta Lionel Messi Hungama:फुटबॉलर लियोनल मेसी जास्त वेळ थांबला नाही, चाहत्यांचा स्टेडियमवर गोंधळ
Nashik Tapovan : तपोवन परिसरात 300 झाडांची कत्तल, पर्यावरण प्रेमी संतापले
आणखी पाहा























