एक्स्प्लोर
Uttarkashi Flash Floods: उत्तरकाशीत बचावकार्य सुरू, 60 लोक बेपत्ता
उत्तरेकडील जलप्रलयामुळे सध्याची परिस्थिती गंभीर आहे. पाऊस थांबल्यानंतर बचावकार्य सुरू झाले आहे. अनेक नागरिक अजूनही बेपत्ता असल्याने त्यांचा शोध घेण्यासाठी पाऊले उचलली जात आहेत. उत्तरकाशीमध्ये बचावकार्य वेगाने सुरू आहे. "चार दिवसानंतरही अद्याप साठ लोक बेपत्ता असल्याची माहिती आहे." गंगोत्रीच्या वाटेवर अडकलेल्या लोकांना उत्तरकाशीला आणले जात आहे. महाराष्ट्रातून चारधाम यात्रेसाठी गेलेल्या एका ग्रुपला एअरलिफ्ट करण्यात आले आहे. या ग्रुपमधील सत्तर ते ऐंशी जण चारधाम यात्रेवर होते. त्यापैकी काही लोक परतले आहेत, तर काही अजूनही परतलेले नाहीत. प्रशासनाकडून बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी आणि अडकलेल्यांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. बचावकार्यात स्थानिक प्रशासन आणि विविध पथके सहभागी आहेत.
महाराष्ट्र
Mahapalika Parishad Thane :अंगावर घेऊ नका, 'त्या' नेत्याचं नावं घेतलं तर शिंदेंची शिवसेना बदनाम होईल
Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
Praniti Shinde on BJP : काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका
Rupali Thombare Pune:Ajit Pawar यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या Mahesh Landgeयांच्यावर ठोंबरे संतापल्या
Sanjay Raut Mumbai: फडणवीसांना आव्हान, 11 लाखांचं बक्षीस; ठाकरें बंधूंच्या सभेआधी संजय राऊत काय काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
भारत
विश्व























