एक्स्प्लोर
Konkan : हवामान बदलाचा फटका पर्यटन व्यवसायाला, समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची संख्या घटली
गेले काही दिवस बदलत्या हवामानाचा फटका शेतकऱ्यांबरोबर बगायतदांना सुद्धा बसला. या विकॅड मध्ये सलग तीन दिवस सुट्ट्यामुळे दापोलीतील समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजतील असे किनाऱ्यावरील व्यवसायिकांना वाटले होते..परंतु परतीच्या पावसामुळे इथे येणाऱ्या पर्यटकांचा ओघ कमी झाल्याने पुन्हां व्यावसायिकांची निराशा झाली आहे..मुरुड,कर्दे किनाऱ्यावर आलेल्या काही पर्यटकांची परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने निराशा झाली आहे.
महाराष्ट्र
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
आरोग्य
भारत
सिंधुदुर्ग
भविष्य





















