एक्स्प्लोर
Konkan : हवामान बदलाचा फटका पर्यटन व्यवसायाला, समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची संख्या घटली
गेले काही दिवस बदलत्या हवामानाचा फटका शेतकऱ्यांबरोबर बगायतदांना सुद्धा बसला. या विकॅड मध्ये सलग तीन दिवस सुट्ट्यामुळे दापोलीतील समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजतील असे किनाऱ्यावरील व्यवसायिकांना वाटले होते..परंतु परतीच्या पावसामुळे इथे येणाऱ्या पर्यटकांचा ओघ कमी झाल्याने पुन्हां व्यावसायिकांची निराशा झाली आहे..मुरुड,कर्दे किनाऱ्यावर आलेल्या काही पर्यटकांची परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने निराशा झाली आहे.
महाराष्ट्र
Pankaj Bhoyar on School : उष्णतेच्या लाटेमुळं शाळा उशिरा सुरू होणार?
Sanjay Shirsat Vs NCP Special Report : राष्ट्रवादी काँग्रेस शिरसाटांची एकनाथ शिंदेंकडे तक्रार करणार?
Latur NEET Connection : एका बाजूला पेपर फोडून प्रवेश, दुसरीकडे आयुष्य पणाला लावणारा विश्वजीत!
Special Report NCP vs NCP : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत नाराजीमुळे पक्षात अस्वस्थता?
Vidhan Parishad Politics Special Report : विधान परिषदेच्या जागांचा पेच, महायुतीत रस्सीखेच
आणखी पाहा


















