एक्स्प्लोर
Ujani Dam Water Release | उजनी धरणाची पाणी पातळी वाढली, 10,000 cusecs ने पाण्याचा विसर्ग करणार
उजनी धरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची आवक होत आहे. सध्या उजनी धरणात वीस हजार क्युसेकपेक्षाही अधिक वेगाने पाणी येत आहे. यामुळे धरणातील पाणीसाठा प्रचंड वाढला आहे. या वाढलेल्या पाणीसाठ्याच्या पार्श्वभूमीवर आता धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याची गरज निर्माण झाली आहे. सकाळी दहा वाजल्यापासून भीमा नदीमध्ये पाणी सोडण्यास सुरुवात होणार आहे. "सकाळी दहा वाजल्यापासून भीमा नदीमध्ये दहा हजार क्युसेकने पाणी सोडलं जाईल अशी माहिती आहे." अशी माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे. धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात असल्याने, पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी आणि संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी हा विसर्ग आवश्यक आहे.
महाराष्ट्र
KDMC Mayor Reservation : कल्याण डोंबिवलीत अनुसूचित जमाती प्रवर्गाला आरक्षणाला
KDMC Thackeray vs Thackeray : कल्याण डोंबिवलीत मनसेने घेतलेल्या निर्णयामुळे उद्धव ठाकरे नाराज?
Ravindra Chavan on KDMC : KDMC मध्ये सत्तेसाठी मनसे शिंदेंसोबत; रविंद्र चव्हाण म्हणाले...
Special Report Mumbra Sahar Shaikh : 'कैसा हराया..', विजयाचा गुलाल, मुंब्रा करणार हिरवा?
Adv Asim Sarode Pune : धनुष्यबाण निवडणूक चिन्ह उद्धव ठाकरेंच्या गटाला मिळणार?असीम सरोदे काय म्हणाले?
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















