एक्स्प्लोर
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
राष्ट्रीय पातळीवर वीजजोडणी वाढली असली तरी सह्याद्रीसारख्या डोंगराळ भागात वीज पुरवठा अनियमित राहतो.
Pune
1/8

महाराष्ट्रातील दुर्गम भागात सौर ऊर्जेचा वापर करून विद्युतीकरण करण्याचे काम पुण्यातील ट्रि फाऊंडेशन ही संस्था करत आहे.
2/8

या संस्थेने तिकोना किल्ला आणि आदिवासी गावांमध्ये सौर ऊर्जा यंत्रणा बसवल्या आहेत. २०२८ पर्यंत १०० गावे आणि ५० किल्ल्यांपर्यंत हे काम विस्तारण्याचा संस्थेचा योजना आहे
Published at : 20 Jan 2026 03:29 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























