एक्स्प्लोर
Uddhav Thackeray Dharashiv : 'शेतकऱ्यांच्या पाठीशी नाही, पाठीत खंजीर खुपसला', सरकारवर घणाघात
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी धाराशिवच्या (Dharashiv) भूम तालुक्यातील पाथरुडमध्ये (Pathrud) नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. 'एवढा लबाड मुख्यमंत्री कसा काय महाराष्ट्रामधे प्राप्त झाला?', असा संतप्त सवाल यावेळी एका शेतकऱ्याने केला. सरकारने NDRF निकषांनुसार मदतीच्या केवळ घोषणा केल्या असून, एक रुपयाही खात्यात जमा झाला नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. गावातील सुमारे ७० टक्के शेतकरी मदतीपासून वंचित असल्याचे त्यांनी सांगितले. अतिवृष्टीमुळे जमिनी खरवडून गेल्या, विहिरी गाळाने भरल्या, तरी पंचनामे होऊनही मदत मिळाली नाही, अशी व्यथा शेतकऱ्यांनी मांडली. हे लोकशाही नसून 'ठोकशाही' आहे, असं म्हणत शेतकऱ्यांनी सरकारच्या आश्वासनांवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
महाराष्ट्र
Maharashtra LIVE Superfast News : 5.30 PM : बातम्यांचा वेगवान आढावा : 04 DEC 2025 : ABP Majha
Sanjay Shirsat On Mahayuti And Ravindra Chavan:...तर स्वतंत्र लढू; शिवसेना शिंदे गटाचा भाजपाला इशारा
Amruta Fadnavis : Uddhav Thackeray सोडून जातील अमृतांनी फडणवीसांजवळ व्यक्त केली होती शंका
Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नवी मुंबई
व्यापार-उद्योग
यवतमाळ
क्रिकेट
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion





















