एक्स्प्लोर
जमावबंदी लागू करण्यास मी दबाव टाकल्याचं सिध्द झाल्यास राजकारणातून संन्यास घेईल : Uday Samant
सिंधुदुर्गात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे.. नारायण राणेंच्या कोकणातल्या जनआशीर्वाद यात्रेला ब्रेक लावण्यासाठी ही जमावबंदी लागू केल्याचा भाजपचा आरोप आहे... मात्र राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेसाठी जमावंबदी लागू करण्यात आलेली नाही असं जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी परखडपणे सांगितलंय.. आणि सोबतच राणेंच्या अटकेसाठी मी दबाव टाकल्याचं सिद्ध झालं तर राजकारणातून संन्यास घेईल असं उदय सामंत म्हणाले...
महाराष्ट्र
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
भारत
छत्रपती संभाजी नगर



















