एक्स्प्लोर
Advertisement
Maharashtra Water Issue: राज्यातील पाणीप्रश्न गंभीर होण्याची शक्यता ABP Majha
जून सरला तरी राज्यात म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे सर्वच विभागातील धरणं तळ गाठू लागलीत.. त्यामुळे राज्यातील पाणीप्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. सध्या धरणातील साठा २१ टक्क्यांवर घसरलाय. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा साठा पाच टक्क्यांनी कमी आहे. पाणीसंकट गडद होत असल्याने विविध शहरांमध्ये पाणीकपात लागू करण्यात आली आहे.
महाराष्ट्र
Narendra Modi Full Speech : 'बारशाला गेला अन् बाराव्याला आला'; मराठी म्हणीतून काँग्रेसवर हल्ला
Narendra Modi Wardha Speech : तडस - राणांसाठी नरेंद्र मोदींची सभा! वर्ध्यात घोषणांचा पाऊस
Rohit Pawar on Sujay Vikhe : नगरमध्येही जले जावो होणार! रोहित पवार यांचा थेट सुजय विखेंवर हल्लाबोल
Prakash Ambedkar : दोन महिन्यानंतर एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य
Sharad Pawar : 14 ते 24 हे सत्तेत मंत्री होते, हिशेब मला विचारतात...पवारांचा शाहांवर हल्लाबोल
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
आयपीएल
राजकारण
आयपीएल
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement