एक्स्प्लोर

Suresh Dhas beed crime : दिवटेला न्याय मिळाला पाहिजे, ही घटना साधीसुधी नाही -सुरेश धस

Suresh Dhas beed crime : दिवटेला न्याय मिळाला पाहिजे, ही घटना साधीसुधी नाही -सुरेश धस
 - शिवराज दिवटे याला अमानवीय पद्धतीने मारहाण आज त्याची कुटुंबाची भेट घेतली. छोट्या लोकांची गँग आहे.. या पोरांच्या गँग मधे ड्रग अफू गांजा अशी नशा करणारी संख्या आहे. परळीत या गोष्टी अगदी सहज उपलब्ध होतात म्हणून अशा घटना घडतात.. विवाहातील लोक धावून जात नव्हते तर शिवराज चा खून झाला असता. नशेच्या आहारी तरुणाई गेली.याला पोलिस दल जबाबदार आहे.अल्पवयीन आरोपी मेजर म्हणून पकडले अशी मागणी करणार.. उद्या जिल्हा नियोजन बैठकीत कायदा सु व्यवस्थे संदर्भात उद्या विकास बाजूला ठेवून चर्चा करण्याची मागणी करणार..  - व्यसन करून हे तरुण अशा पद्धतीचे निष्कृष्ट करत आहेत लोक आले नसते तर हातरून ठेवला असता संतोष देशमुख पार्ट टू करू अशा प्रकारचे भाषा ही त्या ठिकाणी दिसते.. कोयताची आणि तोंडात मूतनाची भाषा बोलली जाते.. कोयत्याने आणून तोडायचे होते का असा सवालही सुरेश धस यांनी उपस्थित केला  (1.07 सेकंद)  - विकास नको काही नको माणसाच राहिले नाही तर विकासाचा काय करायचं अगोदर कायदा व्यवस्थेच्या बाबतीमध्ये चर्चा झाली पाहिजे. जिल्ह्यातील कुणाची आणि मारहाण याची मालिका सुरू आहे. याच्याबाबतीत उपाय करणारे..(1.13 से)  - मनोज दादा, खासदार यांनी भेट घेतली. याचा कायमचा बंदोबस्त होण्याची आवश्यकता आहे कायद्याचा धाक वाटला पाहिजे अशा पद्धतीने भाक राहिलेले नाही असं त्याचा चित्र होत आहे भीती राहिलेली नाही.. तोंडामध्ये रुमाल कोंबून अपहरण करतात आणि वीस बावीस लोक अतिशय बेरवेने मारहाण करतात हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. या प्रकरणात शेवटपर्यंत शिवराज दिवटे आणि त्याच्या कुटुंबासोबत न्याय मिळाले पर्यंत सोबत आहोत.  रात्री हॉस्पिटलमध्ये येऊन दार वाजवत होते आणि धमकवण्याचा प्रयत्न करत होते असं जर असेल तर गंभीर आहे (1.16 से)  - गुंडगिरी करणारे लोकांची मारहाण करून व्हिडिओ काढण्यापर्यंत मजल जाते.. फक्त यांच्यावर मोक्का लावून चालणार नाही. ज्यांच्यावर 7 पेक्षा जास्त गुन्हे आहेत.. त्यांच्यावर तडीपार केले पाहिजे.. मोका लावला पाहिजे. गुंडा गर्दी करणाऱ्याची समाजात पोलिसांनी धिंड काढली पाहिजे. इतर लोकांना वचक बसले.  नशीब तो वाचला बारावीच्या वर्गात शिकतो. सप्ताहात जेवणाला गेला म्हणून अस मारहाण करत होत असले. गुंड पुंड यांच्या धिंड काढणे हाच पर्याय असेल..

महाराष्ट्र व्हिडीओ

Prithviraj Chavan on India PM : मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Prithviraj Chavan on India PM : मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
Mahanagarpalika Election: मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
ABP Premium

व्हिडीओ

Prithviraj Chavan on India PM : मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Mahayuti on BMC Election : महायुतीचं ठरलं, मुंबईसाठी पुढील दोन दिवसांत जागावाटपासाठी बैठक
Prithviraj Chavan on PM : मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Raigad Bharat Gogavale : अलिबागच्या खारभूमी योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार , गोगावले म्हणतात...
Ravindra Waikar Delhi : मुंबईत जलमेट्रो सुरू व्हायला हवी, राज्य सरकारकडून प्रस्ताव पाठवला जाईल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
Mahanagarpalika Election: मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
Ahilyanagar Leopard Attack : गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
Devendra Fadnavis: आपल्या तिजोरीत खूप पैसे नाहीत पण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम, 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठणार: देवेंद्र फडणवीस
आपल्या तिजोरीत खूप पैसे नाहीत पण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम, 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठणार: देवेंद्र फडणवीस
Dattaprasad Jadhav: 'राणी, शक्य झाल्यास परतून ये… मी वाट पाहतोय, हार्दिकला तुझ्याशी फोनवर बोलायचंय', भाजप पदाधिकाऱ्याची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट
'राणी, शक्य झाल्यास परतून ये… मी वाट पाहतोय, हार्दिकला तुझ्याशी फोनवर बोलायचंय', भाजप पदाधिकाऱ्याची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट
पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
Embed widget