एक्स्प्लोर
Satara Water Level Decreased : सातारा जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीत घट, पावसाची काहीशी उसंत
सातारा जिल्ह्य़ात गेल्या तीन दिवसांमधे मुसळधार पावसाने तब्बल 37 जणांचा बळी घेतलाय. यातील 26 मृत्यु भुस्खलनामुळे झालेत, आठ जण पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मरण पावलेत तर दोघांचा दरड कोसळून मृत्यु झालाय तर एक व्यक्ती छत कोसळून मरण पावलाय. तर जिल्ह्यातील पाच नागरिक अजुनही बेपत्ता आहेत.
Tags :
Maharashtra News Maharashtra Flood Satara Mumbai Rain Rainfall In Maharashtra Maharashtra Weather Maharashtra Rains Raigad News Raigad District Satara Landslide Maharashtra Flood News Maharashtra Flood Latest News Maharashtra Flood Today News Maharashtra Flood News Today Update Maharashtra Raigad Landslide Maharashtra Rains LIVE Mirgaon Ambeghar Raigad Landslide Satara Death Maharashtra Rainsमहाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















