Sanjay Raut On Mahayuti : शिंदे, अजितदादा, देवेंद्र फडणवीसांनी कुदळ घेऊन औरंगजेबाची कबर उद्धवस्त करावी
Sanjay Raut On Mahayuti : शिंदे, अजितदादा, देवेंद्र फडणवीसांनी कुदळ घेऊन औरंगजेबाची कबर उद्धवस्त करावी
दंगलखोर कोणत्या जातीचा पंथाचा, धर्माचा न पाहता राज्यातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कारवाई व्हायला हवी महाराष्ट्र वेठीस धरणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी दंगली का पेटवल्या जात आहेत.. होळीतही वातावरण खराब केलं.. राजापुरात असच घडलं आता गुढीपाढव्याला पण असच करतील काल औरंगजेबाची ढाल करुन हिंदू मुस्लीम दंगली घडवतायत सरकार तुमचं आहे दंगली का करता.. तुमच्या विचारांचं सरकार आहे.. भागवत, फडणवीस, शिंदे, अजित दादांनी कुदळ पावडं घेऊन कबर तोडण्यास जावं ही कबर महाराष्ट्राच्या शौर्याचे पथक शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचे महत्व कमी करण्याचा त्यांचा प्रयत्न व्हीलन संपवला की हीरो संपतो.. जनतेनं या कारस्थानापासून सावध रहावं बाबरीचा लढा वेगळा होता... बाळासाहेबांचं स्पष्ट मत होतं.. आम्हाला फक्त बाबरी द्या इतर आम्ही मशीदी घ्या अशी त्यांची भुमिका होती.. त्यांचा लढा राम मंदिरासाठी होता ऑन प्रवीण दटके बाहेरून आलेल्यांनी हे करणं शक्य नाही.. मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात बाहेरुन लोक येऊन दंगा पेटत असेल तर हे गृहमंत्रालयाचे फेल्युअर.. मला असं वाटत नाही विहिपकडून दोन दिवसांपासून भडकावू वक्तव्य सुरु होतं.. राज्यात नवा दंगल पॅटन सुरु हिंदूंच्या मनात भिती निर्माण करायची हा पॅटर्न तयार झालाय ऑन फडणवीस महिमामंडण आम्ही त्याचं स्वागत करु महाराष्ट्रात महिमा मंडण शिवरायांचेच होणार औरंगेबाच्या कबरीचे उद्दात्तीकरण कोणी करत नाही.. तुमचेच लोक करतायत सरकारची भ्रष्टाचाराची प्रकरण दाबण्यासाठी औरंगजेबाचे विषय काढले जातायत जयकुमार रावल यांनी कोट्यावधीचा भ्रष्टाचार केला 180 कोटी गरीब जनतेचे लुटले.





















