एक्स्प्लोर

Sanjay Raut Full PC : ललित पाटील, संजय राठोड ते नरेंद्र मोदी; संजय राऊत गरजले-बरसले ABP MAJHA

Sanjay Raut Full PC : ललित पाटील, संजय राठोड ते नरेंद्र मोदी; संजय राऊत गरजले-बरसले ABP MAJHA
 मोदी दिल्लीत कमी आणि महाराष्ट्रात जास्त असतात.  हरियाणा आणि जम्मू ते हरणार आहेत त्यानंतर झारखंड आणि महाराष्ट्रात निवडणुका आहेत.  निवडणूक काळात हे देशाची राजधानी मुंबईला हलवतात की काय अशी भीती आहे. एकाच मेट्रोचं ६ वेळा उद्घाटन करत आहेत. पंतप्रधान रोज खोटं बोलत आहेत.  काल  अंमली पदार्थावर त्यांनी टीका केली.    गुजरात सीमेवर कोट्यवधींचं ड्रग्ज सापडतात त्यावर मोदी बोलत नाहीत.   ललित पाटील प्रकरण घडलं. त्यावर मोदी बोलत नाहीत. काल पोहरादेवीच्या कार्यक्रमात तुमच्या पायाशी सन्माननीय संजय राठोड होते.  त्यांच्यावर एका महिलेच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचे आरोप आहेत.    हरियाणात राम रहिम बाहेर आला.    काल गोड बातमी घेऊन आलो असल्याचं ते बोलले.  काय तर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला.  निवडणूक हरत आहेत यासाठी गोड बातमी आणली.  पंतप्रधानपदाला न शोभणारी अशी वक्तव्यं मोदी करत आहेत.   उद्धव ठाकरेंनी आरेचं जंगल तोडलं जाऊ नये यासाठी  प्रयत्न केले.  विकासाला ते कुठेही आड आले नाहीत.   ............. संपूर्ण महाराष्ट्र मधे महा विकास आघाडी चित्र असल्याने,पंतप्रधान इकडे जास्त फिरत आहेत,ते कितीही फिरले,थापा मारल्या तरी आमचेच सरकार येणार,प्रधान मंत्रौनी किती वेळा जावे,याचा शिष्टाचार आहे,इतके खोटं बोलतात,अकोल्यात काँग्रेस पक्ष अमली पदार्थ पैशावर निवडणूक जिंकत असल्याचं खोटं बोलत आहेत,गुजरात  मध्ये काय चित्र,आहे ,ललित पाटील ला कोण संसरक्ष देते,यावर मोदी बोलत नाही   संजय राठोड यांच्या वर आरोप  आहेत,तुमच्या पायाशी कोण बसले आहे तेही पाहिले पाहिजे. मोदी ना भाषण कोण लिहून देतात,ते त्यांचं बे अब्रू करत आहेत, रोज वेग वेगळ बोलत आहेत,त्यांचे भाषण हे अधपटन होत आहे  महाराष्ट्र हरत आहेत,म्हणून तुम्ही गोड बातम्या देण्याचा बोलत आहे,मोदी पंत प्रधान असेल तरी ते पदा ला  न शोभणारे वक्तव्य करत  आहेत  शिवाजी महाराज यांचं स्मारक शोधण्याची जबाबदारी ही सगळ्यांची आहे,संभाजी राजे शोधत असतील तर त्यांना आमचा पहिंबा आहे,गुलाबराव पाटील यांचा पराभव निश्चित आहे,त्यांनी त्याचा विचार करावा,पोवड्याची ते चेस्था करत आहेत,गद्दार यांच्या वर पोवाडे कोणी करत नाहीत,वीरांच्या वर पोवाडे लिहिले जातात,त्यांना रेडा कोणी म्हटल,आम्ही डुकरे मारत नाहीत आम्ही पाच जागा वर आम्ही दावा केला आहे  जयंत पाटील हे संयमी नेते आहेत,जागा बाबत ते कोणतेही चुकीची भूमिका घेणार नाही,सामंजस्याने आम्ही ही निवडणूक लढविली जाईल. पवार यांचे सोबतचे अनेक जण सोडून गेले तरी मतदार त्यांचा सोबतच आहेत,सेनेत ही असेच आहेत   अडीच वर्षात खोके आणि पाकीट संस्कृती आली आहे मोदी यांनी मीडिया विकत घेण्याची सुरुवात केली आहे मात्र राज्याला पत्रकारितेची मोठी परंपरा आहे  पत्रकार दबले जाणार नाहीत,  बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला जे दिले त्याला आम्ही समाधानी आहे  शिवाजी महाराज यांचा पुतळा भ्रष्टाचार मुळे पडला आहे

 

महाराष्ट्र व्हिडीओ

Nagpur BJP Maha Jansamparka Abhiyan : महा जनसंपर्क अभियानांनंतर काय म्हणाल्या महिला?
महा जनसंपर्क अभियानांनंतर काय म्हणाल्या महिला?

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : पुण्यात कोसळलेल्या हेलिकॉप्टरचा अजित पवारांना धसका? ढगाळ वातावरणामुळे पायलटला म्हणाले, आपण कारनं.., कार्यक्रमात सांगितला किस्सा
पुण्यात कोसळलेल्या हेलिकॉप्टरचा अजित पवारांना धसका? ढगाळ वातावरणामुळे पायलटला म्हणाले, आपण कारनं.., कार्यक्रमात सांगितला किस्सा
Chandgad Vidhan Sabha : 'तेलाचा डबा 1600 वरून 2400 वर गेला, लाडक्या बहिणीला दिलं किती घेतलं किती? सुंदरी राहूदे, एसटीच्या किमान टायरी घाला'
'तेलाचा डबा 1600 वरून 2400 वर गेला, लाडक्या बहिणीला दिलं किती आणि काढून घेतलं किती? सुंदरी राहूदे, एसटीच्या किमान टायरी घाला'
Sambhaji Raje Chhatrapati: पोलिसांनी कार्यकर्त्यांना गाडीत डांबलं, संभाजीराजे गरजले, डीसीपी मुंडेंना म्हणाले, त्यांना कुठे न्यायचं नाही
पोलिसांनी कार्यकर्त्यांना गाडीत डांबलं, संभाजीराजे गरजले, डीसीपी मुंडेंना म्हणाले, त्यांना कुठे न्यायचं नाही
Ajit Pawar : हातात राख्या, डोक्यावर फेटा, गळ्यात मुस्लीम समाजाचा गमछा; अजितदादांचा सर्वधर्म समभावचा संदेश नेमका कुणाला?
हातात राख्या, डोक्यावर फेटा, गळ्यात मुस्लीम समाजाचा गमछा; अजितदादांचा सर्वधर्म समभावचा संदेश नेमका कुणाला?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Nagpur BJP Maha Jansamparka Abhiyan : महा जनसंपर्क अभियानांनंतर काय म्हणाल्या महिला?Sambhaji Raje Chhatrapati : पोलिसांनी कार्यकर्त्यांना पकडलं, संभाजीराजेंनी जागेवरच सोडवून घेतलंCM Eknath Shinde Mumbai : चेंबूरमध्ये अग्नितांडव; एकनाथ शिंदे यांनी घेतली कुटुंबीयांची भेटSadabhau Khot Sangli : शरद पवार अलीबाबा, त्यांच्याभोवती जमलेले गडी चाळीस चोर, सदाभाऊंची खोचक टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : पुण्यात कोसळलेल्या हेलिकॉप्टरचा अजित पवारांना धसका? ढगाळ वातावरणामुळे पायलटला म्हणाले, आपण कारनं.., कार्यक्रमात सांगितला किस्सा
पुण्यात कोसळलेल्या हेलिकॉप्टरचा अजित पवारांना धसका? ढगाळ वातावरणामुळे पायलटला म्हणाले, आपण कारनं.., कार्यक्रमात सांगितला किस्सा
Chandgad Vidhan Sabha : 'तेलाचा डबा 1600 वरून 2400 वर गेला, लाडक्या बहिणीला दिलं किती घेतलं किती? सुंदरी राहूदे, एसटीच्या किमान टायरी घाला'
'तेलाचा डबा 1600 वरून 2400 वर गेला, लाडक्या बहिणीला दिलं किती आणि काढून घेतलं किती? सुंदरी राहूदे, एसटीच्या किमान टायरी घाला'
Sambhaji Raje Chhatrapati: पोलिसांनी कार्यकर्त्यांना गाडीत डांबलं, संभाजीराजे गरजले, डीसीपी मुंडेंना म्हणाले, त्यांना कुठे न्यायचं नाही
पोलिसांनी कार्यकर्त्यांना गाडीत डांबलं, संभाजीराजे गरजले, डीसीपी मुंडेंना म्हणाले, त्यांना कुठे न्यायचं नाही
Ajit Pawar : हातात राख्या, डोक्यावर फेटा, गळ्यात मुस्लीम समाजाचा गमछा; अजितदादांचा सर्वधर्म समभावचा संदेश नेमका कुणाला?
हातात राख्या, डोक्यावर फेटा, गळ्यात मुस्लीम समाजाचा गमछा; अजितदादांचा सर्वधर्म समभावचा संदेश नेमका कुणाला?
बायकोच्या अफेअरच्या संशयातून डॉक्टरची हत्या, नवऱ्यानं अल्पवयीन मुलाला सुपारी देत काटा काढला, बदल्यात मुलीशी लग्न लावण्याचे आश्वासन!
बायकोच्या अफेअरच्या संशयातून डॉक्टरची हत्या, नवऱ्यानं अल्पवयीन मुलाला सुपारी देत काटा काढला, बदल्यात मुलीशी लग्न लावण्याचे आश्वासन!
युवकाच्या आत्महत्येला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जबाबदार, त्यांना मी सोडणार नाही, मनोज जरांगेंचा इशारा
युवकाच्या आत्महत्येला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जबाबदार, त्यांना मी सोडणार नाही, मनोज जरांगेंचा इशारा
Bopdev Ghat Incident: बोपदेव घाट अत्याचार प्रकरणी तीन हजार मोबाइल नबंरची तपासणी; स्केच, सीसीटीव्ही अन् आत्तापर्यंत काय समोर आले अपडेट
बोपदेव घाट अत्याचार प्रकरणी तीन हजार मोबाइल नबंरची तपासणी; स्केच, सीसीटीव्ही अन् आत्तापर्यंत काय समोर आले अपडेट
Sambhaji Raje: सरदार पटेल यांचा पुतळा उभा राहिला पण छत्रपतींचा अजून उभा राहीला नाही; संभाजीराजेंचा उद्विग्न सवाल
सर्व परवानग्या नव्हत्या तर मोदींनी शिवस्मारकाचं जलपूजन कसं केलं? संभाजीराजे छत्रपतींचा सवाल
Embed widget