एक्स्प्लोर
Maharashtra Politics: 'मुंबई निवडणूक संपताच भाजप Eknath Shinde यांना संपवणार', Rohit Pawar यांचा मोठा दावा
राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला असून महायुतीत वाद पेटण्याची शक्यता आहे. 'मुंबईची निवडणूक संपली की भाजपा एकनाथ शिंदेंना टारगेट करणार असल्याचा' खळबळजनक दावा रोहित पवार यांनी केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या 'आता आम्हाला कुबड्यांची गरज नाही' या वक्तव्याचा संदर्भ देत, शिंदे यांचे महत्त्व कमी करण्याचा हा भाजपचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी एक महत्त्वाची रणनीती आखली आहे. या निवडणुकीत 'मूळ ओबीसी' असलेल्या उमेदवारांनाच संधी द्यावी आणि जिथे असे उमेदवार नसतील तिथे कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्यांना संधी द्यावी, अशा स्पष्ट सूचना शरद पवारांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या घडामोडींमुळे राज्यातील राजकीय समीकरणे आणखी गुंतागुंतीची झाली आहेत.
महाराष्ट्र
Amruta Fadnavis : Uddhav Thackeray सोडून जातील अमृतांनी फडणवीसांजवळ व्यक्त केली होती शंका
Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
Khasbag Kusti Maidan Kolhapur:50 लि. दूध,10पोती लिंबू,10 पोती हळद,10 डबे तेल,खासबाग मैदानाचा खुराक
Nagar Panchayat Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion





















