एक्स्प्लोर
Advertisement
Ranichi Baug Mumbai : राणीच्या बागेतील पशू-पक्ष्यांना उष्णतेची झळ; खास गारेगार खाऊ
Ranichi Baug Mumbai : राणीच्या बागेतील पशू-पक्ष्यांना उष्णतेची झळ; खास गारेगार खाऊ वाढत्या उष्म्याने फक्त माणसेच नाही, तर प्राणीही त्रस्त आहेत. या वाढत्या तापमानाचा प्राण्यांच्या आरोग्यावरही परिणाम होतो. उन्हाच्या वाढत्या काहिलीचा फटका भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालयातील पशू-पक्ष्यांनाही बसत आहे. त्याच अनुषंगाने विशेष काळजी म्हणून पशू-पक्ष्यांसाठी फळे, फ्रूट आईस केक, लॉलीपॉपची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी दिवसभरातील खाण्याचे वेळापत्रक आखण्यात आले असून त्यानुसार प्राण्यांना गारेगार खाद्य पुरवले जात आहे. राणीच्या बागेतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी
महाराष्ट्र
MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?
Special Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या
ABP Majha Headlines : 11 PM : 30 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
New criminal laws change : उद्यापासून भारतीय न्यायसंहिता आणि इतर दोन नवे कायदे लागू होणार ABP Majha
Lonavala : धबधब्यातून भुशी धरणात अख्खं कुटुंब गेलं वाहून, धक्कादायक VIDEO समोर ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement