एक्स्प्लोर
Maskमुक्तीबाबत केंद्राला पत्र लिहून इतर देशांच्या निर्णयाचा अभ्यास करण्याची विनंती करणार:Rajesh Tope
एबीपी माझानं मास्कमुक्तीबाबत राज्यमंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाल्याची बातमी दाखवली होती... त्यानंतर आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील मास्कमुक्तीबाबत केंद्राला पत्र लिहून इतर देशांच्या निर्णयाचा अभ्यास करण्याची विनंती करणार असल्याची माहिती दिलीय.. सध्या मात्र राज्यात मास्कमुक्तीचा कोणताही विषय चर्चेत नाही असं देखील राजेश टोपे म्हणालेयत... राज्यात ९० ते ९५ टक्के बेड्स शिल्लक तर ९० टक्के रुग्णांवर घरीच उपचार सुरु आहेत... त्यामुळे टास्क फोर्ससोबत चर्चा करुन निर्बंध शिथिल करण्याबाबत निर्णय घेऊ अशी देखी माहिती दिलीय...
महाराष्ट्र
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















