एक्स्प्लोर
Maskमुक्तीबाबत केंद्राला पत्र लिहून इतर देशांच्या निर्णयाचा अभ्यास करण्याची विनंती करणार:Rajesh Tope
एबीपी माझानं मास्कमुक्तीबाबत राज्यमंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाल्याची बातमी दाखवली होती... त्यानंतर आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील मास्कमुक्तीबाबत केंद्राला पत्र लिहून इतर देशांच्या निर्णयाचा अभ्यास करण्याची विनंती करणार असल्याची माहिती दिलीय.. सध्या मात्र राज्यात मास्कमुक्तीचा कोणताही विषय चर्चेत नाही असं देखील राजेश टोपे म्हणालेयत... राज्यात ९० ते ९५ टक्के बेड्स शिल्लक तर ९० टक्के रुग्णांवर घरीच उपचार सुरु आहेत... त्यामुळे टास्क फोर्ससोबत चर्चा करुन निर्बंध शिथिल करण्याबाबत निर्णय घेऊ अशी देखी माहिती दिलीय...
महाराष्ट्र
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
आणखी पाहा


















