एक्स्प्लोर
Rajesh Tope on Corona : मार्च महिन्यातल्या दुसऱ्या आठवड्यात कोरोनाचा शेवट : राजेश टोपे : ABP Majha
गेले दोन वर्षांपासून आपल्या मानगुटीवर बसून आपल्याला घरात डांबून ठेवणारा कोरोना कधी संपणार असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय. या प्रश्नाचं उत्तर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलंय. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोनाचा शेवट होणार असून दर आठवड्यातला आता निर्बंध टप्प्या टप्य्याने कमी होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. तिसरी लाट मार्च महिन्याच्या मध्यात संपुष्टात येणार असल्याचं तज्ज्ञांचं मत असल्यानं आता राज्यातही निर्बंध कमी करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.
महाराष्ट्र
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Manoj Jarange Protest Special Report : कडक उन्हात जरांगेंचं उपोषण, समजूत काढण्यास सरकारला यश येणार?
Buldhan Case Special Report : जिवंत मुलीला मृत मानलं; निर्दोष वडील-भाऊ जेलमध्ये, पोलिसांचा भांडाफोड
Manoj Jarange Patil Jalna : काही मंत्री काम करतात पण 'चालक'च काम करत नाही - मनोज जरांगे पाटील
Sunil Tatkare and Chhagan Bhujbal: सुनेत्रा पवार यांच्यासमोरच सुनिल तकरे भडकले,राष्ट्रवादीच्या बैठकीत तटकरे-भुजबळ आमनेसामने
आणखी पाहा


















