एक्स्प्लोर
Rajesh Tope on Corona : मार्च महिन्यातल्या दुसऱ्या आठवड्यात कोरोनाचा शेवट : राजेश टोपे : ABP Majha
गेले दोन वर्षांपासून आपल्या मानगुटीवर बसून आपल्याला घरात डांबून ठेवणारा कोरोना कधी संपणार असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय. या प्रश्नाचं उत्तर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलंय. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोनाचा शेवट होणार असून दर आठवड्यातला आता निर्बंध टप्प्या टप्य्याने कमी होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. तिसरी लाट मार्च महिन्याच्या मध्यात संपुष्टात येणार असल्याचं तज्ज्ञांचं मत असल्यानं आता राज्यातही निर्बंध कमी करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.
महाराष्ट्र
Sunil Tatkare PC: जय,पार्थ आणि सुनेत्रा वहिनी यांच्याबद्दल कटकारस्थान सुरू, तटकरे यांचा खळबळजनक आरोप
Devendra Fadnavis on Ajit Pawar : घातपाताची शंका असल्यास, आकाश पाताळ एक करु, मुडदाही खणून काढू,
Supreme Court On Household Chores : पत्नीला मोलकरीण समजू नका, सुप्रीम कोर्टानं खडसावलं Special Report
Neelam Gorhe on Uddhav Thackeray : निरोपाच्या भाषणात सर्वांचं कौतुक, पण ठाकरेंवर जहरी टीका
Vijay Wadettiwar on Ashok Kharat : तीन जणांची विकेट जाणार, सगळे ना$%& होतील
आणखी पाहा




















