एक्स्प्लोर
Rajesh Tope on Corona : मार्च महिन्यातल्या दुसऱ्या आठवड्यात कोरोनाचा शेवट : राजेश टोपे : ABP Majha
गेले दोन वर्षांपासून आपल्या मानगुटीवर बसून आपल्याला घरात डांबून ठेवणारा कोरोना कधी संपणार असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय. या प्रश्नाचं उत्तर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलंय. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोनाचा शेवट होणार असून दर आठवड्यातला आता निर्बंध टप्प्या टप्य्याने कमी होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. तिसरी लाट मार्च महिन्याच्या मध्यात संपुष्टात येणार असल्याचं तज्ज्ञांचं मत असल्यानं आता राज्यातही निर्बंध कमी करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.
महाराष्ट्र
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
आणखी पाहा

















