एक्स्प्लोर
Nanar Refinery Project | नाणार प्रकल्पावरुन 'राज'कारण तापणार?
त्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात प्रस्तावित असलेल्या नाणार रिफायनरी प्रकल्पावरून कोकणात राजकारण सुरू आहे. या रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक नागरिकांकडून विरोध होत आहे. मात्र या प्रकल्पासा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी समर्थन जाहीर केलंय. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहलंय. करोनोत्तर महराष्ट्राच्या अर्थचक्राला गती द्यायची असेल, तर नाणार रिफायनरीसारखा प्रकल्प हाताततून गमावणं ना कोकणाला परवडेल ना महाराष्ट्राला, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. कोणी काहीही म्हणू दे महाराष्ट्र फर्स्ट असं धडाकेबाज धोरण असायला हवं,” असा सल्लाही राज यांनी दिला आहे. दरम्यान, स्थानिकांना नको असेल तर हा प्रकल्प होणार नाही अशी भूमिका शिवसेनेची आहे. त्यामुळं आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज यांच्या पत्रावर काय उत्तर देतात
महाराष्ट्र
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण





















