एक्स्प्लोर
Thackeray Alliance: 'निवडणूक कधी होणार हे महत्त्वाचं, कुणासोबत हा विषय नाही', Raj Thackeray यांचा सावध पवित्रा
राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यातील संभाव्य युतीच्या चर्चांना उधाण आले असताना, राज ठाकरेंनी यावर सावध पवित्रा घेतला आहे. 'निवडणूक कधी होणार हे महत्त्वाचं आहे, कुणासोबत होणार हा आत्ताचा विषय नाही,' असे सूचक विधान राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) पत्रकार परिषदेत केले. विशेष म्हणजे, हे विधान करण्यापूर्वी झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना आपल्या शेजारी बसवून 'आता आम्ही एकत्र आहोत, आमच्यामध्ये कोणी येणार नाही' असे म्हणत युतीचे संकेत दिले होते. मात्र, त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यामुळे युतीवर अद्याप शिक्कामोर्तब झाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्र
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















