एक्स्प्लोर
Prakash Ambedkar : भाजपकडून ओबीसी पूर्ण तुटल्याची स्थिती, त्यामुळे फडणवीसांकडून सारवासारव
मनोज जरांगे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील करारामुळे भाजपचा आणि कोणतीही भूमिका न घेतलेल्या मराठा पुढाऱ्यांचा बळी गेलाय, त्यामुळे आता जरांगे आणि एकनाथ शिंदे असे दोनच मराठा नेते राहिले आहेत, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला. तसंच ओबीसी भाजपकडून पूर्णपणे तुटल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस सारवासारव करत आहेत, असंही ते म्हणाले.
महाराष्ट्र
Yugendra Pawar Baramati Election | बारामतीची पोटनिवडणूक आम्ही लढणार नाही, युगेंद्र पवारांची भूमिका
Ashok Kharat Police Custody : अशोक खरातला 7 दिवसांची पोलिस कोठडी मंजूर
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतील 1 कोटी 75 लाख महिला पात्र
Ajit Pawar NCP Alliance : विलनीकरणाला माझा कधीच विरोध नव्हता, तटकरेंचं मोठं वक्तव्य
Nashik Police on Ashok Kharat : न्यायालयीन कोठडी मिळाल्यावर खरातची वैद्यकीय तपासणी
आणखी पाहा

















