एक्स्प्लोर
Prakash Ambedkar : भाजपकडून ओबीसी पूर्ण तुटल्याची स्थिती, त्यामुळे फडणवीसांकडून सारवासारव
मनोज जरांगे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील करारामुळे भाजपचा आणि कोणतीही भूमिका न घेतलेल्या मराठा पुढाऱ्यांचा बळी गेलाय, त्यामुळे आता जरांगे आणि एकनाथ शिंदे असे दोनच मराठा नेते राहिले आहेत, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला. तसंच ओबीसी भाजपकडून पूर्णपणे तुटल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस सारवासारव करत आहेत, असंही ते म्हणाले.
महाराष्ट्र
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident Case : आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
आणखी पाहा



















