एक्स्प्लोर
Ratnagiri Refinery : रिफायनरीचा मुद्दा पुन्हा एकदा तापला, नवीन जागेवरुन विरोधक आणखी आक्रमक
रत्नागिरी जिल्ह्यातील रिफायनरीचा मुद्दा मागील तीन ते चार वर्षापासून गाजतोय. पण, नाणार ऐवजी राजापूर तालुक्यातील बारसू - सोलगांवचा मुद्दा चर्चेत आला आणि याबाबतच्या घडामोडी वेगानं घडत आहेत. दरम्यान, रिफायनरी विरोधकांनी आपला विरोध आणखी तीव्र केला असून गावागावात तसे फलक लावले गेले आहेत. या फलकावर आमचे गाव कट्टर रिफायनरी विरोधी आहे. 'रिफायनरी समर्थनार्थ जमीन दलाल, राजकीय नेते वा अन्य कुणीही प्रचार करण्यास येऊ नये. कोणी जबरदस्तीनं आल्यास त्या कृतीस ती व्यक्ती सर्वस्वी स्वत: जबाबदार असेल' असा सुचना वजा इशारा देणारा मजकूर लिहिण्यात आला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात रिफायनरी या विषयावरून कोकणातील वातावरण आणखी गरमागरमीचं होणार आहे.
महाराष्ट्र
NCL Pune labrotary : पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मोठं संशोधन, एलपीजीला पर्यायी इंधन शोधलं
Sangli News : IPS झालेल्या आटपाडीच्या सुपुत्राची हत्तीवरून वाजतगाजत मिरवणूक, पडळकरांनी वाटली साखर
Amol Mitkari On VSR मुख्यमंत्री, मंत्र्यांना विनंती ट्रेन किंवा रस्त्याने प्रवास करा पण VSR ने नको
Vidhan Bhavan Bomb Threat विधान भवनात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ईमेल,बॉम्बशोधक पथक, श्वान पथकाकडून तपास
Solapur Gas Shortage : सोलापुरातील गॅससाठी नागरिकांची भली मोठी रांग
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
बीड
क्राईम
महाराष्ट्र
भविष्य




















