एक्स्प्लोर
कुठल्याच प्रश्नावर सरकारमध्ये एकी नाही मात्र बलात्काऱ्यांना वाचवण्यासाठी एकी, Chitra Wagh यांचा आरोप
मुंबई : डोंबिवलीमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आल्यानंतर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये बलात्काऱ्यांना राजाश्रय देण्याचं काम सुरु असून कुठल्याच प्रश्नावर सरकारमध्ये एकी नाही, मात्र बलात्काऱ्यांना वाचवण्यासाठी ते सर्व एकत्र येतात अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे. डोंबिवली घटनेमुळे महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरला असून यामध्ये 33 आरोपींचा समावेश असल्याचं स्पष्ट झालंय. ही संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
अहिल्यानगर
बातम्या
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















