एक्स्प्लोर
कुठल्याच प्रश्नावर सरकारमध्ये एकी नाही मात्र बलात्काऱ्यांना वाचवण्यासाठी एकी, Chitra Wagh यांचा आरोप
मुंबई : डोंबिवलीमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आल्यानंतर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये बलात्काऱ्यांना राजाश्रय देण्याचं काम सुरु असून कुठल्याच प्रश्नावर सरकारमध्ये एकी नाही, मात्र बलात्काऱ्यांना वाचवण्यासाठी ते सर्व एकत्र येतात अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे. डोंबिवली घटनेमुळे महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरला असून यामध्ये 33 आरोपींचा समावेश असल्याचं स्पष्ट झालंय. ही संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
आणखी पाहा






















