एक्स्प्लोर
Mohan Bhagwat Speech | अराजकतेचा अंत व्हावा, मोहन भागवतांचं नागपूरात भाषण
सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू समाजाच्या विविध पैलूंवर भाष्य केले. हिंदू समाज देशाला उत्तरदायी असून, हिंदू धर्म सत्य, करुणा आणि शुचितेवर आधारित असल्याचे त्यांनी सांगितले. ऋषींनी आपल्या तपस्येने हिंदू धर्म बनवला. 'हिंदू' शब्दाबद्दल काही जणांना आक्षेप आहे, अशांनी 'हिंदवी', 'भारतीय' किंवा 'आर्य' म्हणावे, असे मोहन भागवत यांनी म्हटले. मोठ्या समाजात काहीवेळा मतभेद किंवा घटना घडतात, परंतु काही घटना समुदायांना भडकवण्यासाठी योजनापूर्वक घडवल्या जातात. अशा घटनांच्या जाळ्यात अडकू नये, असे आवाहन त्यांनी केले. समाजातील सज्जन शक्ती आणि युवा पिढीने सजग आणि संघटित राहून आवश्यकतेनुसार हस्तक्षेप करावा. भारताची परंपरा विविधतेचे स्वागत आणि सन्मान करते. ही विविधता भेदाचे कारण बनू नये. प्रत्येकाच्या विशिष्टता, श्रद्धा, महापुरुष आणि पूजास्थानांचा मन, वचन, कर्म याने अवमान होऊ नये, याची काळजी सर्वांनी घ्यावी.
महाराष्ट्र
Pratap Sarnaik : Eknath Shinde एवढे छोटे नाहीत जे पळवापळवीची तक्रार Amit Shah यांच्याकडे करतील
Jaykumar Gore : नगरपालिका निवडणुकीनंतर उरलेले नेतेही भाजपात येण्यासाठी धडपडतील
PM kisan Nidhi 21st Installment : शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार जमा; राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांना लाभ
Chitra Wagh on Malegaon Dongarale : त्या हरामखोर सैतानाला चौकात आणून उभा चिरला असता
Jaykumar Gore Solapur :पालिका निवडणुकांनंतर उरलेलेही भाजपात येण्यासाठी धडपडतील, गोरेंची टोलेबाजी
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























