एक्स्प्लोर
Advertisement
Ratnagiri : कोकणातील रस्ते आणि खड्ड्यांवर MNS आक्रमक, अधिकाऱ्यांना कोंडण्याचा मनसेचा इशारा
कोकणातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या मुद्द्यावरुन मनसे आक्रमक झाली. रत्नागिरीतील राजापूर तालुक्याच्या पूर्व भागात झालेल्या रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत मनसेनं पाचल भागात मोर्चा काढला. रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा अधिकाऱ्यांना कोंडून ठेवण्याचा इशाराही मनसैनिकांनी दिलाय. सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारा आंबा घाट वाहतुकीसाठी बंद आहे. त्यामुळे अणुस्कुरामार्गे रस्ते वाहतूक होत आहे. पण, अणुस्कुरा-पाचल-ओणी या रस्त्यांवर पाच ते सात फुटाचे खड्डे आहेत. या रस्त्यांची अवस्था पाहिल्यानंतर हा रस्ता आहे की खडकाळ पायवाट, असा प्रश्न उपस्थित होतोय.
महाराष्ट्र
Raj Thackeray On Ladki Bahin : सरकारकडं आता पगाराला पैसे उरणार नाहीत, राज ठाकरेंची टीका
Sanjay Raut News : सिनेट निकाल ते धर्मवीर सिनेमा; संजय राऊतांची रोखठोक प्रतिक्रिया #abpमाझा
Vijay Wadettiwar : युवकांचा कौल मविआकडेच असल्याचं स्पष्ट, सिनेटच्या निकालानंतर प्रतिक्रिया
सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवान आढावा एक क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha 28 September 2024
Prakash Ambedkar PC : महाराष्ट्र बिहार नाही, निवडणुका एकाच टप्प्यात व्हायला पाहिजे: आंबेडकर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
सांगली
विश्व
कोल्हापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion