एक्स्प्लोर
Ratnagiri : कोकणातील रस्ते आणि खड्ड्यांवर MNS आक्रमक, अधिकाऱ्यांना कोंडण्याचा मनसेचा इशारा
कोकणातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या मुद्द्यावरुन मनसे आक्रमक झाली. रत्नागिरीतील राजापूर तालुक्याच्या पूर्व भागात झालेल्या रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत मनसेनं पाचल भागात मोर्चा काढला. रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा अधिकाऱ्यांना कोंडून ठेवण्याचा इशाराही मनसैनिकांनी दिलाय. सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारा आंबा घाट वाहतुकीसाठी बंद आहे. त्यामुळे अणुस्कुरामार्गे रस्ते वाहतूक होत आहे. पण, अणुस्कुरा-पाचल-ओणी या रस्त्यांवर पाच ते सात फुटाचे खड्डे आहेत. या रस्त्यांची अवस्था पाहिल्यानंतर हा रस्ता आहे की खडकाळ पायवाट, असा प्रश्न उपस्थित होतोय.
महाराष्ट्र
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
Ajit Pawar : अजित पवार चक्रव्यूहात, कोकाटे, मुंडे, पार्थ पवार नंचर आता ड्रग्ज प्रकरणाची डोकेदुखी
Maharashtra LIVE Superfast News : बातम्यांचा वेगवान आढावा : 18 DEC 2025 : ABP Majha
Manikrao Kokate Arrest Update : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
आणखी पाहा





















