एक्स्प्लोर
Farmers Distress: 'शेतकऱ्यांना मदत का नाही?', मंत्रिमंडळ बैठकीत मंत्री आक्रमक
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळण्यास होत असलेल्या विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत अनेक मंत्री आक्रमक झाले. या बैठकीत कोकणातील भात पिकांच्या नुकसानीचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. 'पुढील दोन आठवड्यांमध्ये तत्काळ मदत वाटप झाली पाहिजे,' असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. सप्टेंबरपासून लांबलेल्या पावसामुळे राज्यात, विशेषतः कोकण प्रदेशात, भात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे कोकणातील मंत्र्यांनीही तातडीने पंचनामे करून मदत देण्याची जोरदार मागणी केली आहे. दरम्यान, नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्राचे एक पथक महाराष्ट्रात दाखल झाले असून, ते प्रत्यक्ष पाहणी करणार आहे. राज्य सरकारने मदतनिधीची तरतूद केली असली तरी, ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नसल्याने मंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
महाराष्ट्र
Baba Adhav Funeral : समाजसेवक बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Nilesh Rane on Konkan Road : कंत्राटदार, अधिकाऱ्यांचा बंदोबस्त करा, कोकणाचे रस्ते नीट करा
Ambadas Danve PC : आमदाराचा नोटांची जाडजुड बंडलं मोजतानाचा VIDEO; अंबादास दानवेंनी सगळच काढलं
Ambadas Danve vs Mahendra Dalvi : अंबादास दानवेंचा 'कॅश बॉम्ब'; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Mahendra Dalvi on Ambadas Danve : ब्लॅकमेल करणं दानवेंचा धंदा, संपूर्ण व्हिडीओ दाखवा, पुरावे द्या
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
क्राईम
भारत
Advertisement
Advertisement






















