एक्स्प्लोर
Farmers Distress: 'शेतकऱ्यांना मदत का नाही?', मंत्रिमंडळ बैठकीत मंत्री आक्रमक
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळण्यास होत असलेल्या विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत अनेक मंत्री आक्रमक झाले. या बैठकीत कोकणातील भात पिकांच्या नुकसानीचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. 'पुढील दोन आठवड्यांमध्ये तत्काळ मदत वाटप झाली पाहिजे,' असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. सप्टेंबरपासून लांबलेल्या पावसामुळे राज्यात, विशेषतः कोकण प्रदेशात, भात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे कोकणातील मंत्र्यांनीही तातडीने पंचनामे करून मदत देण्याची जोरदार मागणी केली आहे. दरम्यान, नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्राचे एक पथक महाराष्ट्रात दाखल झाले असून, ते प्रत्यक्ष पाहणी करणार आहे. राज्य सरकारने मदतनिधीची तरतूद केली असली तरी, ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नसल्याने मंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
महाराष्ट्र
Sanjay Raut Full PC : पवारांचा पक्ष फोडण्यासाठी गौतम अदानींच्या भावाचा संबंध, संजय राऊतांचा आरोप
Gautam Adani at Baramati : उद्योगपती गौतम अदानीही बारामतीत दाखल, रोहित पवारांनी केलं गाडीचं सारथ्य
Bandu Andekar Election Nomination: तोंडावर काळा कपडा,हातात साखळी,जेलमधून बाहेर येत बंडूआंदेकरचा अर्ज
Eknath Shinde Meet Mangesh Kalokhe Family : पोलिसांनी काही केलं नाही, अन् दुसऱ्या दिवशी...
Khopoli Mangesh Kalokhe यांच्या हत्येचा CCTV, नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखेंचे पती मंगेश काळोखे
आणखी पाहा
Advertisement
Advertisement






















